नागपूर :- रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्य सरकारकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती गावपातळीवरील शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याकरिता जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या रेशीम रथाचे आज जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा शुभारंभही करण्यात आला. उपजिल्हाधिकारी (रोहयो) ज्ञानेश भट, उपसंचालक (रेशीम) महेंद्र ढवळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा […]

चंद्रपूर :- स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विभिन्न स्पर्धा आयोजीत करण्यात आलेल्या आहेत. यात जिंगल स्पर्धा, चित्रकला / पोस्टर मेकींग स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, म्युरल आर्ट स्पर्धा, शॉर्ट मुव्ही स्पर्धा तसेच निबंध स्पर्धेचा समावेश आहे. स्वच्छ अभियान अंतर्गत समाजाच्या विविध वयोगटातील नागरीकांचा स्वच्छता मोहीमेत सहभाग असावा या दृष्टीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक शाळा, कॉलेज मध्ये या […]

नागपूर :- मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी ग्रुप सेंटर, CRPF नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारत सरकारच्या CISF, BSF, SSB, आसाम रायफल, NCC रेल्वे, भारतीय खाण ब्युरो, इन्कमटॅक्स, भौगोलिक सर्वेक्षण, एम्स, कॅनरा बँक, युको बँक, बॅक ऑफ बडोदा, ईएसआईसी, पोस्ट मध्ये निवडल्या गेले. यांसारख्या विविध कार्यालयांमध्ये एकूण 193 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्वचपोस्टने भाग घेतला […]

नागपूर :- महाराष्ट्र शासनाने अंबाझरी गार्डन विस्तारीकरणाच्या संदर्भात 24 ऑगस्टला अध्यादेश काढून आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. त्यावर बहुजन समाज पार्टीने 26 सप्टेंबर रोजी आक्षेप नोंदवून अंबाझरी गार्डन परिसरातील 20 एकर जागा डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. बसपा ने 20 एकड जागा आरक्षित ठेवणे, सांस्कृतिक भवन तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करणे, आंबेडकर सांस्कृतिक भवन विकसित करताना लायब्ररी, […]

28 व्या शहीद वर्धापन दिनानिमित्त नागपूर : गोवारी हत्याकांडाला आज एकूण 28 वर्षे पूर्ण झाले तरीही आदिवासी बांधवांना न्याय मिळालेला नाही गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी, आदिवासी लोक मोर्चा काढतात, आंदोलन करतात, परंतु आज पर्यंत न्याय मिळाला नाही ? १९९४ पासून ४ ते ५ सरकार बदलले तरीसुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही. गोवारी बांधव आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आंदोलन करतात […]

– बोरडा (सराखा) येथील घटना रामटेक :- तालुक्यातील ग्रामीण भागात वाघाचा धुमाकूळ वाढलेला दिसून येत आहे. नुकतेच नाहबी गावात वाघाने एका 65 वर्षीय इसमाला शिकार केल्याची थरारक घटना घडली होती. त्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशातच बोरडा सराखा गावालगत असलेल्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासराला वाघाने जखमी केल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, बोरडा येथील रहिवासी कवडू चिंदू […]

नागपूर :- गोंडवाना थीम पार्क तैयार करा अन्यथा संघटने तर्फे गोरेवाडा येथे आमरण उपोषन आदिवासी समाजाच्या अस्मितेचे केंद्र असलेले गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणि संग्राहलय नागपुरला ‘’गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणि संग्राहलय गोरेवाडा नागपुर ‘’असे नाव द्या या विषयाला धरुन २६ जानेवारी २०२१ ला रॉयल गोंडवाना आदिवासी विकास युवा संघ, नागपुर तर्फे व आदिवासी समाजाचे भव्य घरणे आंदोलन नागपुर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त […]

नागपूर :- आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांनी आज 28 व्या शहीद वर्धापन दिनानिमित्त शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून आपले मत व्यक्त करित गोवारी समाजाच्या संघर्षाला आज २८ वर्ष झाले अजुन पंर्यत न्याय मिळाला नाही. 1994 साली चेंगराचेंगरीत 114 आदिवासी बांधव शहिद झालेत. अजुन किती शहिद होणार यांची सरकार वाट पाहणार का? आता दलित गोवारी ऐक्य […]

नागपूर :- कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर व्हावी तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक यांत्रिक साहित्याचा अवलंब करावा यासाठी बनामाती येथे उद्या गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय कृषी यांत्रिकीकरनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी साडेअकरा वाजता वनामती संस्थेचे संचालक रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थांचे […]

नाशिक :- डॉ. उदय बोधनकर यांना मुलांच्या कल्याणासाठी आणि बालरोग बंधूंच्या कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल MAHAIAP द्वारे सर्वोच्च प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. नाशिक येथे झालेल्या पेडिकॉन दरम्यान MAHA IAP चा लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाल्याबद्दल मला तुमच्यापैकी प्रत्येकाने दिलेली कृतज्ञता आणि वैयक्तिक कृतज्ञतेची भावना मी नोंदवू इच्छितो. अध्यक्ष डॉ. हेमंत गंगोलिया, सचिव डॉ. अमोल पवार, MAHA IAP चे EBM […]

अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल                अकोला :- अकोला रेल्वे स्थानक हे दक्षिण् व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असून येत्याकाळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्वाचे केंद्र ठरेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

नागपूर :- मारोतीराया आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान जुनीमंगलवारी गुजरी चौक नागपुर येथे दररोज सायंकाळी मंदिरा मधे ज्ञानेश्वर माऊली चे प्रवचन ह .भ .प विलास डेकाटे महाराज (खापा) यांनी केले आणि दि.22/11/2022 ला सकाळी 11 वाजता गुजरी चौक येथुन पालखी निघाली. यामधे बॅन्ड, घोडे,भावीक मंडळी आणि भजन मंडळी होती मार्ग नागेश्र्वरशाळा गाडलीवाडा सिऐरोड आझाद चौक, दारोडकर चौक, लाकडिपुल, जुनीमंगलवारी, ढिवरपूरा, गुजरीचौक […]

मुंबई :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 नोव्हेंबर, […]

नागपूर :- दिनांक 21 नोव्हेम्बर 2022 ला किशोर कन्हेरे शिवसेना प्रवक्ता व नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त यांचा वाढदिवस त्रिमूर्तीनगर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार गिरीश गांधी, आमदार विकास ठाकरे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजू हरणे, शैल जेमिनी, नितीन तिवारी, चंद्रहास राऊत, निलेश खांडेकर, एजाज खान, संतोष सिंग, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (22) रोजी शोध पथकाने 153 प्रकरणांची नोंद करून 71600 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

बालकांच्या लसीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर :- संपूर्ण राज्यात गोवरचा संसर्ग वाढत आहे. अशात सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरात सुरू असलेल्या बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाची गती वाढवून जास्तीत जास्त बालकांना कमीत कमी वेळेत लस दिली जाईल यासंदर्भात कार्यवाही करा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी केले. वाढत्या गोवर संसर्गाच्या अनुषंगाने मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहामध्ये शहरातील दहाही झोनच्या कार्यवाहीचा […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.22) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर आणि गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज!.महाव्यवस्थापक वाडी :- आयुध निर्माणी अंबाझरी सह वाडी व ग्रामीण भागातील आदिवासी, कामगार व सामाजिक विकासात अविरतपणे कार्यरत असलेल्या जय दुर्गा आदिवासी सेवा मंडळाच्या वतीने रविवारी रात्री बाजार परिसरात असलेल्या आदिवासी स्मारक संकुलात आदिवासी बांधवांच्या वतीने प्रबोधनपर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले, छत्रपती […]

-यूके, यूएसए, जर्मनी, ऑस्ट्रेलियात शिक्षण -प्रति विद्यार्थी 40 ते 50 लाखांचा खर्च नागपूर :- सामान्यांकडे आशा आणि इच्छा असतात तर यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना. स्वप्न तर प्रत्येकाकडे असतातच. पण निव्वळ स्वप्न राहून उपयोग नाही. ती सत्यात उतरविण्यासाठी कठोर परिश्रमाचीच नव्हे तर कृतीचीही गरज असते. नागपूर विभागातील अशाच 53 विद्यार्थ्यांनी त्याग आणि कठोर परिश्रमासह सकारात्मक कृती केली. परदेशात जाऊन शिक्षण […]

बुलढाणा :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या  मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाहीये. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला आमची प्रेतच पहायची असतील तर आता अऱबी समुद्रात पहा. मंत्रालयाच्या खिडकीतून तुम्ही हे दृश्य पहा, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. बुलढाण्यातील हजारो शेतकरी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अरबी समुद्रात हे शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. विशेषतः […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com