संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च ला लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असुन रामटेक लोकसभा निवडणूक ही 19 एप्रिल ला होऊ घातली आहे त्यानुसार प्रशासन सज्ज असून रामटेक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होत असून यात समाविष्ट कामठी विधानसभा मतदार संघात कामठी,मौदा, नागपूर ग्रामीण या तीन तालुक्याचा समावेश आहे. त्यानुसार कामठी विधानसभा […]

नवी दिल्ली :- पेटंट नियम, 2024 अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आले असून, ते नवोन्मेष आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा ठरले आहेत. या नियमांमध्ये पेटंट मिळविण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने अनेक तरतुदी करण्यात आल्या असून, त्यामुळे नवीन शोध लावणाऱ्यांसाठी आणि नव निर्मिती करणाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. विकसीत भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी विज्ञान […]

नवी दिल्ली :- ‘लमीतीए-2024’ या संयुक्त युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडीने आज सेशेल्सकडे (पूर्व आफ्रिकेतील एक देश) प्रस्थान केले. SDF म्हणजेच सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्या दरम्यान दहाव्यांदा हा युद्ध सराव होत आहे. 18 ते 27 मार्च 2024 या काळात सेशेल्समध्ये हा संयुक्त युद्ध सराव केला जाणार आहे. क्रेऑल भाषेत ‘लमीतीए’ या शब्दाचा अर्थ- मैत्री- असा […]

नागपूर :- ऑरेंज सिटी वॉटरने मीडिया प्रतिनिधींशी संवादात्मक सत्राचे आयोजन केले होते ज्याचे ग्राउंडब्रेकिंग इंटिग्रेटेड कमांड अॅड कंट्रोल सेंटर, हबग्रेड सादर करण्यात आले. नितेश सिंग (CEO, OCW) आणि टीमने, ही अत्याधुनिक सुविधा सादर केली, जी जल व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड दर्शवते, भारतातील अशा प्रकारची पहिली आणि सध्या 22 Veolia-संचलित देशांमध्ये कार्यरत आहे. है केंद्रीकृत मॉनिटरींग हब म्हणून काम करते, जे […]

– जिल्हाधिकाऱ्यांकडून आचारसंहितेबाबत आढावा यवतमाळ :- निवडणूक आयोगाने निवणूकीची घोषणा केल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात कोठेही या आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अप्पर […]

– पुनर्वसन महासंचालनालयाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांचे लाभ या कॅडेट्सना देण्यात येणार नवी दिल्ली :- लष्करी प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या/जास्त वाढ होऊ शकणाऱ्या तंदुरुस्तीविषयक समस्यांमुळे वैद्यकीय कारणांवरून अपात्र ठरणाऱ्या कॅडेट्सना पुनर्वसन सुविधा देण्याच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. सशस्त्र दलांमध्ये अधिकारी म्हणून दाखल होण्याच्या हेतूने कॅडेट्स अगदी तरुण वयात लष्करी अकादमींमध्ये प्रवेश घेत असतात आणि गणवेशात देशाची […]

नागपूर :- सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका मुख्यालय येथे मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात सोमवारी (ता.१८) शेकडोंच्या संख्येत महिलांनी ‘मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमात मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, महेश धामेचा, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, शिक्षणाधिकारी साधना सयाम, स.प्र.वि.चे सहायक […]

नागपूर :- मानवाच्या जीवनात वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनांच्या संरक्षणासाठी नागरिकांच्या सोबतच अधिकारी व कर्मचारी बांधवांची महत्त्वाची भूमिका असते. स्व. उत्तमराव पाटील प्रधान मुख्य वन संरक्षक आणि वनविभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला दरवर्षी वनराई फाऊंडेशन, नागपूर व महाराष्ट्र राज्य वनसंरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने यांना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- मागील दोन दिवसांपासून सायंकाळी 5 ते 6 दरम्यान कामठी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटी पाऊस झाल्यामुळे कामठी तालुक्यातील बहुतांश गावातील रब्बी पिकातील गहू तसेच भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले. कामठी तालुक्यातील रब्बी पिकाच्या पेरणी अहवालानुसार एकूण .618.50 हॅकटर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची पेरणी करण्यात आली.ज्यामध्ये कामठी तालुक्यातील कामठी कोराडी,महालगाव,वडोदा व तरोडी बु या महसूल मंडळात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर विभागातील एस टी कामगार महामंडळाच्या प्रशासन विभागामुळे मागील 33 वर्षांपासून होत असलेल्या अन्यायामुळे त्रस्त झालेल्या पीडित सेवानिवृत्त एस टी कामगारांनी साखळी उपोषण पुकारले आहे. हे साखळी उपोषण उच्च न्यायालयाने 180 दिवसांचे प्रकरण निकाली निघाले असून त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी ,उच्च न्यायालयाचा निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदान […]

– जरूरतमंद को रेशन किटस वितरण कार्यक्रम,ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान का पूर्णब्रह्म अभियान उपक्रम  नागपुर :- समाज में देने वाले हाथ बढे और मांगने वाले हाथ कम होते रहें, यह स्थिती निर्माण करणे हेतू सब प्रयास करें, ऐसा आवाहन कामठी कंटोन्टमेंट के मुख्य अधिकारी कर्नल संजय चतुर्वेदी ने किया है. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान की ओर से और इंडियन फूड बँकींग के […]

– ‘महायुती’चे नागपूर लोकसभा उमेदवार गडकरींशी सदिच्छा भेट मुंबई/नागपुर :- पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वात महायुती येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 400 हून अधिक जागा जिंकणार आहे. देशात सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेले दुसरे राज्य महाराष्ट्र असून 48 जागांमधील एक जागा नागपूरची आहे. तसेच देशातील लोकप्रिय केंद्रिय मंत्री तसेच राज्याचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांना नागपुरची उमेद्वारी देण्यात आली आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या […]

– पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी चिमुकल्यांची धडपड नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्त नागपूर साकारण्यासह पर्यावरण संवर्धन करिता एक पाऊल पुढे टाकत शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी साडेतीन हजारावर इको ब्रिक्स संकलित केले आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@२०२५च्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित इकोब्रिक्स महोत्सव २०२४ दरम्यान शहरातील दहाही झोन अंतर्गत येणाऱ्या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी ३ हजार ५८१ इको ब्रिक्स संकलित केले […]

– मध्य नागपूर भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांचे संमेलन नागपूर :- गरिबांना घरे, तरुणांना रोजगार, रुग्णांना आरोग्याच्या उत्तम सुविधा देणे हेच आपले धोरण राहिले आहे. चांगले मार्केट, पार्किंगची उत्तम सुविधा, उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना आपण राबवित आहोत. शहरातील प्रत्येक घटकाचे कल्याण करण्यासाठी कामे केलीत आणि भविष्यातही करणार आहे. कधीही जात-पात धर्माचा विचार केला नाही आणि करणार नाही. विकासात कधीही […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – भव्य धम्म रैली काढुन नागरिकांनी दर्शन करित अभिवादन केले  कन्हान :- कांद्री कन्हान शहरात भगवान बुद्ध , भदन्त सारीपुत्त, भदन्त माहामोगलॅन, भदन्त महेंद्र यांचे अस्ती कलशाचे आमगन होताच नागरिकांनी फुलांच्या वर्षावाने स्वागत करून, पुष्प अर्पित करित दर्शन घेत अभिवादन केले. रविवार (दि.१७) मार्च ला सकाळी १० वाजता बोधिसत्व बौद्ध विहार कांद्री येथे बुद्ध अस्तीचे आगमन […]

नागपूर :- महिला व बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या अनाथ गरजू मुलांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला. अदिती तटकरे ह्यांनी अगदी कमी वयात मोठया जबाबदारीने महिला व बाल कल्याण खाते सांभाळल ह्याचा उल्लेख महाराष्ट्र राष्ट्रभाषाचे अध्यक्ष अजय पाटील ह्यांनी आपल्या भाषणात केला. गरीब गरजू महिलांना न्याय तसेच रोजगार देण्यासाठी त्या नेहेमीच प्रयत्नशील असतात. राष्ट्रवादी काँग्रेस […]

– वाठोडा येथे भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकारी संमेलन नागपूर :- गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात एक लाख कोटींची कामे केली आहेत. त्यात पूर्व नागपुरात तर विक्रमी कामे झाली आहेत. भुयारी मार्ग, उड्डाणपूल, काँक्रिटचे रस्ते अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या भागातील विकासकामे निवडणुकीत गेम चेंजर ठरतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त […]

नागपूर :- जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व भारतीय जलसंसाधन संस्था, माहीती विभाग, शिक्षण विभाग, ज्ञानदीप व बानाई नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जलजागृती सप्ताह १६ ते २२ मध्ये आज जलपूजन, जलशपथ घेत जल जागृती सप्ताहाी सुरवात आज झाली. सुट्टीचा दिवस असूनही उत्साह दिसून आला. सिंचन भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के […]

– आयआयटी संस्थांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रती अधिक संवेदनशील व्हावे मुंबई :- स्वातंत्र्योत्तर काळात आयआयटी संस्थांचे देशविकासात मोठे योगदान राहिले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये काही आयआयटी संस्था नेहमी उच्च स्थानावर असतात. ‘विकसित भारता’चे लक्ष्य गाठताना सर्व आयआयटी संस्थांनी प्रशासन अत्याधुनिक व विद्यार्थी – स्नेही करावे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अधिक संवेदनशील व्हावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस […]

– ना. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार राज्य सरकारने केला पूर्ण! – अर्थमंत्री असताना 2018 च्या अधिवेशनात घेतला होता निर्णय मुंबई :- महाराष्ट्रातील लाखो ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी चालकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला ; विशेष म्हणजे 9 मार्च 2018 च्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com