विद्दुत धक्क्याने तीन शेळ्यांचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसात शेतातील धुऱ्यावरून पळून जात असलेल्या शेळ्यांना विद्दुत खांबाचा स्पर्श होऊन झालेंल्या विद्दुत धक्क्याने तिन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 28 मे ला सायंकाळी 5 दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार शेळीपालन केंद्रामालक एकनाथ बरडकर यांच्या शेळी पालन केंद्रातील कर्मचारी महेंद्र झाडे हे शेळ्या चारून शेळीपालन केंद्रात येत असता अचानक वादळ वारा पाऊस आल्याने पळापळ करीत राजाभाऊ ठाकरे यांच्या शेतातील धुऱ्यावर असलेल्या विद्दुत खांबाचा तीन शेळ्याना विद्दुत धक्का लागल्याने तिन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.यासंदर्भात पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी सेवानिवृत्त..

Wed May 31 , 2023
नागपूर ता.३१ – नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून बुधवार (ता. ३१) रोजी मनपा येथून सेवानिवृत्त झाले. यावेळी आपल्या कार्यशैलीने त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांची मने जिंकली. सेवानिवृत्ती मुळे पुढील कार्यकाळात अशा अधिकाऱ्यांची अनुपस्थिती महानगरपालिकेला नक्कीच जाणवेल, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी केले. बुधवारी मनपा सवेतुन 21 अधिकारी कर्मचारी निवृत्त़ झाले. सर्वांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com