पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देणार मुंबई / पुणे :-संयुक्त महाराष्ट्र चळवळीला गौरवशाली असा इतिहास आहे.पंरतु, राज्याच्या सीमेलगत वास्तव्याला असलेल्या मराठी भाषिकांना परभाषिकांकडून देण्यात येणारी वागणूक ही योग्य नसते.म्हणूनच ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी मागणी पुन्हा होऊ लागली आहे. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचण्याचे काम कर्नाटक कडून केले जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद संसद […]

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या विधानामुळे सीमाभागात परिस्थिती गंभीर… कुणीतरी जाणीवपूर्वक चिथावणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुर्दैवाने इथल्या राज्यसरकारने बघ्याची भूमिका घेतलीय… मुंबई  – येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर या संयमाची एक वेगळी परिस्थिती पहायला मिळाली तर याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री व कर्नाटक सरकारवर राहणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांनी […]

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक 2022 सरकारमार्फत गावानुसार नवीन मतदान यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. आज आपण या लेखांमध्ये आपल्या गावची नवीन मतदान यादी मोबाईल वरती कशी पाहायची ? याविषयी माहिती पाहणार आहोत. मतदान कार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे. कधी-कधी असे होते की, आपले मतदान कार्ड कुठेतरी हरवते किंवा फाटून जाते. मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना शासनाकडून या अगोदरच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  धर्मराज प्राथमिक शाळेत चार दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन.   कन्हान : – शालेय जिवनात क्रिडा खेळाचे महत्त्व असु न यातुनच चांगले खेळाडु निर्माण होतात. धर्मराज शाळेने क्रिडा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यां च्या कलागुणांना वाव दिला असल्याचे प्रतिपादन उद्घाटक  धनंजय कापसीकर यांनी केले. धर्मराज प्राथमिक शाळेत (दि.७) डिसेंबर पासुन चार दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रिडा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   सात दिवसाचा आत कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू – अतुल हजारे  भाजपा पदाधिका-यांचे पोलीस निरीक्षका मार्फत पोलीस अधिक्षकांना निवेदन.  कन्हान : – शहरात व ग्रामिण भागात दिवसे दिवस गुन्हेगारी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बिनधास्त सुरू असुन शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिका-यानी सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन […]

पारशिवनी :- तालुकातिल आज साटक, बोरडा व केरडी गावातील शेतकरी करिता मृदा दिना निमिताने पारशिवनी तालुका कृषी कार्यालय च्या कृर्षी अधिकारी डॉ. ए टी गच्चे  याचे मार्गदर्शनात सोमवार ला  दि.05/12/2022 रोजी मौजा बोरडा ( गणेशी )येथे ग्राम पचायत सभागृहात मृदा दिन साजरा करण्यात आला. सादर कार्यक्रम तालुका मडल अधिकारी जी बी वाघ याचे प्रमुख उपस्थितीत मृदा दिना संबंधी माती चे […]

नागपूर:-राष्ट्रवादी काॕग्रेस पक्ष नागपुर शहर मंगळवार दि. ६ डीसे.२२ रोजी “संविधान चौक नागपुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्य ” भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या पुतळ्याला” शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या हस्ते माल्यार्पण करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ६ डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. ६ डिसेंबर१९५६ साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी […]

मुंबई :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उप सचिव विलास आठवले, राजेश तारवी, नागनाथ थिटे, अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज, उप सभापती, विधानपरिषद यांचे खासगी सचिव तथा […]

‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी… कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवरील भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून निषेध मुंबई :- मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न […]

विद्यार्थी व नागरीकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरचा उपक्रम नागपूर :-दुर्मिळ छायाचित्रांद्वारे संविधानाच्या निर्मितीचा इतिहास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनाविषयीची माहिती सांगणारे “भारताचे संविधान व महामानवाचा जीवन प्रवास” छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरीक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला आवर्जुन भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन राज्य माहिती […]

नागपूर :- सर्वजातीय पुनर्विवाह परिचय संमेलन का आयोजन केदारे मॅरेज ब्युरो की ओर सें विदर्भ साहित्य संमेलन सभागृह मोर भवन में संपन्न हुआ । कार्यक्रम की अध्यक्षता हलबा समाज के वरिष्ठ समाजसेवी गिरीधारी निमजे ने की, जब की सुरेश कुंभारे, अंबादास पराते, और श्याम सोनकुसरे विशेष अतिथी के रूप में उपस्थितीत थे । कार्यक्रम की प्रस्तावना रखते हुए आयोजक भास्कर […]

मुंबई :- “कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या ‘मी मुंबई […]

नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटना (नियो.) तर्फे अभिवादन करण्यात आले. नागपूर शहरातील संविधान चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघटनेचे अध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी संघटनेचे लोकेश मेश्राम, रोशन बारमासे, ऍड. राहुल झांबरे,मंगेश गोस्वामी, विश्वास नगरकर, […]

मुंबई :- रिपब्लिकन विचारधारा हे फक्त राजकारणाचे माहेरघर नाही जो येईल आणि राजकारण करेल रिपब्लिकन अस्तित्वात बुद्ध तत्त्वज्ञान आणि भारतीय संविधानाच्या गाभा आहे या करिता रिपब्लिकन अस्तित्व कायम ठेवणें हे प्रत्येक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ते आणि समाजाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. ते मुंबई येथील रमाबाई घाटकोपर शहिद भीम सैनिक […]

नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. नागपूर शहरातील संविधान चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शहर संघटनमंत्री सुनील मित्रा, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव सतीश शिरसवान, शहर सचिव ॲड. […]

गडचिरोली :-  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 6 डिसेंबर रोजी भारतात साजरी केली जाते, ज्याला महापरिनिर्वाण दिवस असेही म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते आणि त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल […]

गडचिरोली :- संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून “सखी वन स्टॉप सेंटर” ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे. सखी वन स्टॉप सेंटर या नावाने प्रसिद्ध असलेली ही योजना 1 एप्रिल 2015 पासुन लागू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या निकषानुसार शारीरीक, […]

15 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले नागपूर :- कृषी विभागाच्या योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण व सामुहिक शेततळे या घटकाच्या प्लास्टीक फिल्मचा (रीइनफोर्सड एचडीपीई जीओ मेंबरेनफिल्म IS:15351:2015 Type ) पुरवठा करणा-या वितरक व विक्रेता यांची नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर कार्यालयाकडे करावयाची आहे. ज्या उत्पादक कंपन्या महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्याकडे राज्यस्तरीय नोंदणीकरीता पात्र असतील अशा कंपन्याचे वितरक […]

कन्हान : – कोरोना काळा पासुन प्रलंबित असलेली दुकानदार कार्यकारणी सोमवारी महाकाली कॉम्लेक्स कन्हान येथे शहरातील समस्त सलुन दुकानदार एकत्र येऊन सर्वानुमते अध्यक्ष पद्दी किशोर गाडगे तर पुंडे सचिव सुधिर पुंडे ची निवड करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सोमवार (दि.५) डिसेंबर ला महाकाली कॉम्लेक्स कन्हान येथे एकता मंच कन्हान सलुन दुकानदार संघा व्दारे शहरातील समस्त सलुन दुकानदारांची बैठक घेण्यात आली. […]

समता पर्वाचा समारोप नागपूर :- आजच्या तंत्रस्नेही युगातही डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. त्यांच्या मार्गावरून चालण्याचा व आत्मनिर्भर होण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज येथे केले. गेल्या 26 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या समता पर्वाचे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम दीक्षाभूमी परिसर येथे समारोपीय कार्यक्रमाचे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com