कामठी भाजपा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-भाजपा कामठी शहर द्वारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.नवी कामठी येथील आनंद नगर येथे आयोजित कार्यक्रमात भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट आणि भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले,संजय कनोजिया, लाला खंडेलवाल, राज हाड़ोती,कपिल गायधने,पृथ्वीराज दहाट,अवि गायकवाड,विकास कठाने, तसेच माजी नगरसेवक लालसिंग यादव,संध्या रायबोले आणि संगीता अग्रवाल, प्रभा राऊत, गायत्री यादव,छाया कोल्हे ,प्रेमलता शर्मा,निशा मेश्राम, भारती कनोजे,लक्ष्मी खोब्रागडे, दर्शना साखरे तसेच बिरजू चहांदे,श्रावण केळझरकर,कमल यादव,प्रज्वल सौलंकी, हर्षल आमधरे,सुनिल चव्हाण,रवि चमके,सुनिल खानवानी, दिनेश शरण, शानु ग्रावकर,अजित सोनकुसरे ,दिनेश स्वामी,प्रमोद वर्णम,अरविंद चवडे,यश कोंढे,आशिष रामटेके,नवीन खोब्रागडे, हितेश तिरपुड़े,पुष्पराज मेश्राम,विलास सिंगाड़े,गेंदलाल कलसे, अनिकेत चाटे,राहुल निंबर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संविधानामुळेच सर्व सामान्यांना न्याय मिळविण्याचा अधिकार - मल्लिकार्जून खर्गे

Mon Apr 15 , 2024
नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशातील गरीब, वंचित आणि सामान्य व्यक्ती न्याय मागू शकतो. संविधानामुळेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मागण्याचा अधिकार सर्वांना मिळाला आहे. देशाची लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या संविधान रक्षणाचा लढा आणि असाच लढणार आहोत, अशी ग्वाही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिली. भारतरत्न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com