लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा – ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती – ३१.४०टक्के

बुलढाणा – २९.०७ टक्के

हिंगोली – ३०.४६ टक्के

नांदेड – ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा आयुक्तांनी केले महालातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाचे निरीक्षण

Fri Apr 26 , 2024
– कार्य त्वरीत पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला निर्देश नागपूर :- मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाल परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाचे गुरूवारी (ता.२५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निरीक्षण केले. यावेळी आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला. संबंधित कारवाई मा. उच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे त्यांनी कंत्राटदाराला निर्देश दिले. तसेच अतिरिक्त कामगार या कामासाठी लावण्याचे व स्थापत्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com