पंढरपुरला न जाता इथेच घडले विठुरायाचे दर्शन

तुझा आधार मला ।

तुच रे पाठिराखा ।

तुच रे माझा पाडुरंगा.

खरच….विठुरायाला बोलले हे शब्द आज एका कुटुबांलाही म्हणावे लागले ते व्हि.एन.रेड्डीसाठी, पश्चिम नागपूरातील पांढरांबोडी या झोपडपट्टीत राहणारे हे कुटुंब बिकीट परिस्थीती, धुनी-भांडी मोल मजुर करणारे हे दंपत्ती यातच मुलीचे लग्न, लग्न म्ह‌टल की खरच इतके पैसे आणणार कुठुन हाच प्रश्न त्या दांपत्या समोर, लग्न २ ते ३ दिवसांनी, त्याच दांपत्या समोर हा गंभिर प्रश्न ? नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व्हि.एन. रेड्डी ना ही बाब जेव्हा कळाली, तेव्हा ते धावून आले. ज्याप्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला सक्षमीकरण, सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्नरत राहतात, आणि याच संकल्पनेतून बालिका अनुदान योजना सुद्धा लागू करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने प्रधानमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून प्रेरणा घेत रेड्डी यांनी कुटुंबाला आधार दिला, आर्थिक मदत केली. त्या दांपत्यानी व तेथिल नागरिकांनी व्हि.एन.रेड्डीचे आभार मानले. मदत मिळताच त्या कुटुबांच्या मुखातून एकच शब्द निघला. भेटला विठ्ठल मला भेटला विठ्ठल !

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार

Sat Jul 1 , 2023
मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र 50 वर्षावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थ्यांना पाच वर्षांमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!