कन्हान ते अरोली रस्त्याच्या बांधकामाची गती वाढवा – सरपंच दिलीप इंगोले

कोदामेंढी :- मागील सहा महिन्या पूर्वीपासून कन्हान ते अरोली या 30 किमी,112 कोटी रुपये खर्चा चे रस्त्याचे बांधकाम अत्यंत कासवगतीने सुरु असून कन्हान येथे जाणारा मुख्य रस्ता बंद आहे, त्यामुळे या मार्गॉवरील संपूर्ण बसफेरयाही बंद आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गती वाढविण्याची मागणी बोरी सिंगारदीप गट ग्राम पंचायत सरपंच दिलीप इंगोले यांनी केली आहे.              याबाबत रस्त्याचे बांधकाम करणारे हर्ष कंस्ट्रक्शन कंपनी चे संयोजक राजेंद्र सैनी यांना भ्रमणध्वनिवरुण विचारपूस केली असता, त्यांनी पुन्हा 1 ते 2 वर्ष संपूर्ण रस्ता बंधकामाला लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा 1 ते 2 वर्ष या रस्त्याशेजारी राहणाऱ्या गावातील नागरिकांना वाहतुकीचा कमालीचा त्रास होणार आहे, हे विशेष.कारण संपूर्ण रस्ता अनेक ठिकाणी पायल्या ताकन्यासाठी खोदून ठेवला आहे, असे तुमाण येथील नागरिकान्नी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील ९१.०६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, तालुक्यात पुन्हा मुलांपेक्षा मुली सरस

Thu May 25 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला. कामठी तालुक्याचा बारावीचा निकाल ९१.०६ टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्याचा बारावीचा निकाल ३ टक्क्यांनी कमी लागला असून तालुक्यातील फक्त ३ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला.      तालुक्यातून २१३४ मुले व १७७० मुली असे एकूण ३ हजार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights