लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात  दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

लातूर – ४४.४८ टक्के

सांगली – ४१.३० टक्के

बारामती – ३४.९६ टक्के

हातकणंगले – ४९.९४ टक्के

कोल्हापूर – ५१.५१ टक्के

माढा – ३९.११ टक्के

उस्मानाबाद – ४०.९२ टक्के

रायगड – ४१.४३ टक्के

रत्नागिरी –सिंधुदूर्ग – ४४.७३ टक्के

सातारा – ४३.८३ टक्के

सोलापूर – ३९.५४ टक्के

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वारेगाव ग्रामपंचायत च्या वतीने संत शिरोमणी गोरोबाकाका यांना अभिवादन

Tue May 7 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- तालुक्यातील वारेगाव ग्रामपंचायत च्या वतीने संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले वारेगाव येथील श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे हस्ते पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे, वारेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच रत्नाबाई उईके, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com