समस्त हिंदू समाज व संघटनांचा बैठकीद्वारे निर्धार ! नागपूर :- येथील अखिल भारतीय माहेश्वरी समाज भवन येथे हिंदू जनजागृती समिती तर्फे आयोजित समस्त हिंदूत्वनिष्ठ संघटना व विविध समाज संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या २१ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर विशाल मोर्चाद्वारे कठोर “लव जिहाद विरोधी कायदा” व “धर्मांतर बंदी कायदा” लागू करावा यासाठी शासनावर दबाव निर्माण करून दोन्ही कायदे […]

पत्रकार सुमेध वाघमारे, डॉ. धर्मपाल बौध्द, डॉ. अनिल सुर्या, ज्ञानेश्वर रक्षक, माया राठोड, डॉ. वैभव अग्रवाल आणि प्यारे खान राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित नागपूर :- समाजातील गोरगरीब, पीडित आणि अंतिम घटकातील प्रत्येक व्यक्तीला मानवाधिकाराविषयी जागरूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकाकडून निभावली जावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली. मागील 22 […]

 नागपूर :-राष्ट्रीय अध्यक्ष,पक्षाचे आधारस्तंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक रविवार ११/१२/२०२२ रोजी राष्ट्रवादी डॉक्टर सेल, नागपूर शहर व अर्बन सेल नागपूर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने “रक्तदान शिबिराचे” आयोजन सर्वेश्वर हनुमान मंदिर समोर, रेशीमबाग नागपूर येथे करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शहर अध्यक्ष दुनेश्वरभाऊ पेठे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, जानबा मस्के, महिला अध्यक्षा […]

– स्थायी विकासाच्या धोरणास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन • नागपुरात 75 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण – भूमिपूजन नागपूर : आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून वंचित-उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिली. स्थायी विकासाचे धोरण हे देशासाठी सर्वाधिक […]

सुयोग नगरात युरीन आणि किडनीच्या तपासण्या करून १५० च्या वर घेतला, नागरिकांनी शिबिराचा लाभ. नागपूर :-सुयोग नगर येथील आज रविवारी जय भीम गार्डन ग्रुप्स, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, व इंटास, लुपिन या फार्मा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क यूरोलॉजी हेल्थ चेकअप शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर महात्मा फुले उद्यान सुयोगनगरात आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर शंभरकर (अध्यक्ष महाराष्ट्र […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयने विजेते पद पटकाविले.महीला हॉकीसदरच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कनिष्ठ महावि्यालयीन गटात अंतिम सामन्यात पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने जे एम पटेल कॉलेज भंडाराच्या संघाचा १:२ नी पराभव करुन विजेतेपद पटाकावले. या जिल्हास्तावरील विजयाने पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयीन संघाची राज्यस्तरीय संघासाठी निवड झाली आहे. […]

– राज्यपालांच्या हस्ते वेलनेस क्षेत्रातील उद्योजिक सन्मानित मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक डिजिटल डिटॉक्स दिवस साजरा करण्यात आला तसेच वेलनेस (निरामय आरोग्य) क्षेत्रातील महिलांसह ३५ उद्योजकांना ‘सेलेब्रिटी आयकन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. वेलनेस क्षेत्रातील उद्योजिका डॉ. रेखा चौधरी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक व डिजिटल उपकरणांच्या अतिवापराच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती […]

नागपूर :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे १०/१२/२२ रोजी गांधी पुतळा चीतार ओली चौक येथे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद मधील पैठन येथील संतपीठ येथे कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू करण्याकरीता लोकांकडे भिक मागीतली असे वक्तव्य केले त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भावना दुखावल्याने याच्या निषेधार्थ शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी कॉंग्रेस […]

नागपूर :-महाराष्ट्र मेट्रोरेल कार्पोरेशन महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारद्वारा करण्यात आलेल्या बहुजन महापुरुषांच्या अपमानाच्या विरोधात बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्याचे दोन दिवसांपूर्वी पत्रपरिषद घेऊन जाहीर केले होते. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात बसपा नेत्यांनी काळे झेंडे दाखवून अडथळा आणू नये म्हणून आज अगदी पहाटे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप […]

अनिल देशमुख यांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीनंतर आता सीबीआय प्रकरणातही अखेर जामीन मंजूर झालाय. कोर्टाकडून अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय.  परंतु शमखांच्या सुटकेला दहा दिवसांची प्रतीक्षा ..

नागपूर:- नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागात लैंगिक शोषणा विरुद्ध चा कायदा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचे अध्यक्ष विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विजय धांडे, एड रवींद्र वासे, एड विजय जांगडेकर, डॉ तुळसा डोंगरे, डॉ ज्वाला डोहाने, डॉ सुजित वनकर यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालीचे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोली खुली खदान इंदर काॅलरी नंबर ६ येथील मॅनेजर कार्यालय च्या मागे भर दिवसा वेकोली च्या एका एमएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडुन त्याचा खुन कर ण्याचा प्रयत्नाने परिसरात चांगलीच खळखळ माजली आहे. प्राप्त माहिती नुसार वेकोलि इंदर काॅलरी खुली खदान नं. ६ येथे कार्यरत एम एस एफ च्या सुरक्षा रक्षक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 11:- मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागनी संमता सैनिक दल चे वीरेंद्र मेश्राम यांनी केले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,यांनी भीक मागून शाळा काढली असे वादग्रस्त विधान केले आहे.गेल्या काही दिवसात सध्याच्या मंत्रिमंडळातील […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -सरपंच पदी कुणाची वर्णी लागणार?कांग्रेसप्रणित सरिता रंगारी की भाजपप्रणीत राजकीरण बर्वे कामठी ता प्र 11:– कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या 27 ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 18 डिसेंबरला होणार असून या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होणार आहे. यानुसार नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रा प मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रा प सरपंच पदासाठी अनुसूचित जाती खुला प्रवर्ग आरक्षित असल्याने माजी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 11:- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरानी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. या दिवसाची आठवण म्हणून 6 डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून सर्वत्र अभिवादन वाहण्यात येतो .त्यानुसार कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रा प हद्दीत येणाऱ्या तिडके ले आऊट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तसेच बुद्ध विहार नसल्याने येथील बोद्ध […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 11:- अति जलद म्हणून ओळख असलेली वंदे भारत ही रेल्वे गाडी आठवड्यातून सहा दिवस दररोज नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे.या रेल्वेगाडीचा आज 11 डिसेंबर ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते नागपूर रेल्वे स्थानकावर हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.ही रेल्वेगाडी नागपूर चे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहरातील रेल्वे स्थानकावर सकाळी […]

महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पाँईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती […]

विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी खापरी-ऑटोमोटिव्ह आणि प्रजापती नगर-लोकमान्य नगर मार्गावर प्रवासी सेवेचा प्रारंभ नागपूर, दि.११ : नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे लोकार्पण तसेच दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्थानकावर करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग […]

निर्भया निधीतील वाहने पोलीस स्टेशन्सला तात्काळ पाठविण्यात यावीत… मुंबई  :- निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे त्यामुळे ही वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली […]

समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना मानवी मूल्यांचा ह्रास होणे चिंताजनक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  मुंबई :-एकीकडे समाज सुशिक्षित होत आहे, शिक्षणाचा स्तर वाढत आहे. मात्र दुसरीकडे मानवी मूल्यांचा ह्रास होत आहे. हा मूल्यांचा ऱ्हास थांबविण्यासाठी शिक्षणासोबत संस्कारांना महत्व दिले गेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानव […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com