सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर केवळ आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला. यावरून वातावरण तापलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री सतेज पाटील यांनी मालवणमध्ये जात घटनेची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचं सरकार हे महायुती नाहीतर […]

– राजनाथ सिंह यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याची भारतीय समुदायाशी संवाद साधून केली सांगता – भारतीय समुदाय हा भारत आणि अमेरिकेतील वाढते संबंध आणि सौहार्द सांधणारा सेतू-राजनाथ सिंह नवी दिल्ली :- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी 25 ऑगस्ट, 2024 रोजी, मेम्फिस येथे राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट दिली आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. अमेरिकेतील 17व्या शतकापासून […]

नवी दिल्ली :-प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने आज ऑस्ट्रेलिया के प्रधानमंत्री एंथनी अल्बानीज के साथ बातचीत की। इस दौरान दोनों नेताओं ने द्विपक्षीय संबंधों पर चर्चा की और क्वाड सहित अन्य बहुपक्षीय मंचों पर सहयोग में हुई प्रगति का जायजा लिया। प्रधानमंत्री ने सोशल मीडिया प्लेटफार्म एक्स पर पोस्ट किया है: “अपने मित्र एंथनी अल्बानीज से बातचीत करके मुझे बहुत प्रसन्नता […]

कोलकाता :- भारतीय तट रक्षक (आईसीजी) ने 26 अगस्त, 2024 को रात के समय एक चुनौतीपूर्ण खोज एवं बचाव अभियान के दौरान संकट में फंसे एमवी आईटीटी प्यूमा के चालक दल के 11 सदस्यों को बचाया। मुंबई में पंजीकृत यह सामान्य मालवाहक जहाज कोलकाता से पोर्ट ब्लेयर जाने के रास्ते में था, जब वह कथित तौर पर सागर द्वीप (पश्चिम […]

नवी दिल्‍ली :- तक्रार निवारण कालबद्ध, सुलभ आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक तक्रारी हाताळण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सार्वजनिक तक्रारींच्या प्रभावी निवारणासाठी मार्गदर्शक तत्त्वे नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी, प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी, अधिक स्पष्टता आणण्यासाठी आणि सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहेत. सार्वजनिक तक्रार निवारण करण्यासाठी जारी केलेल्या सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वांची […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्वर्गीय सिद्दीक अख्तर अंसारी बहुउद्देशीय संस्था द्वारा 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस निमित्त विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्याना पत्रकार स्वर्गीय सिद्धीक अख्तर अंसारी यांच्या स्मृति प्रित्यर्थ अल सिद्धीक अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. मुस्लिम समाज भवन हाल इमली बाग येथे आयोजित में आयोजित कार्यक्रमाची शुरुआत नाते पाक पठण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस […]

मुंबई :- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी मुंबईतील माध्यमांशी संवाद साधला आणि (दूरदृश्य प्रणालीद्वारे) मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील माध्यमांना 26.8.2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेची (युपीएस) प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे याबद्दल माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 24.8.2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेली एकीकृत निवृत्तीवेतन योजना 01.04.2025 पासून लागू होईल आणि 23 […]

– लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती हे अधिक चांगले सुशासन आणि समृद्धीच्या दिशेने उचललेले पाऊल – पंतप्रधान नवी दिल्‍ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेचे पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल अभिनंदन केले आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या नव्या जिल्ह्यांकडे आता अधिक लक्ष दिले जाईल आणि सेवा व संधी लोकांच्या अधिक निकट पोहोचतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. केंद्रीय […]

नवी दिल्‍ली :- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सिंगापूरमध्ये टेमासेक होल्डिंग्ज, डीबीएस बँक, ओएमईआरएस, केप्पल इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीव्हीएस मोटर कंपनी यांसारख्या सिंगापूरमधील व्यापार जगतातील आघाडीच्या कंपन्यांसोबत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकीच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सिंगापूर येथे 26 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या दुसऱ्या भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल आज (25 ऑगस्ट 2024 रोजी) सिंगापूर येथे […]

नागपूर :-श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घराघरात स्थापन करण्यात आलेल्या कान्होबाच्या विसर्जनाकारिता नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील विविध तलाव परिसरात कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी मनापाद्वारे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात व मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग […]

– ‘लोकाभिमुख नेतृत्व गमावले’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेले लोकाभिमुख असे नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, जनतेच्या आशा आकांक्षाशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे […]

मुंबई :- आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आदिवासी बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देवून आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठीकर मोकाट जनावरांना वैतागले कामठी :- कामठी शहरातील नागपूर जबलपूर महामार्गावरील पोलीस स्टेशन समोर,हॉकी बिल्डिंग चौक, जयस्तंभ चौक,बस स्टँड चौक, नगर परिषद समोर, ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया आदी मार्गावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार कायम असून हे मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसले असतात .ज्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणारे वाहनधारक वैतागले आहेत.या मोकाट जनावरांचा कामठी नगर परिषद […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामविकासाच्या नावावर जनतेची लूट चालवली जात असून जनतेनी निवडून दिलेले राजकारणी ठेकेदार म्हणून काम करीत असतील तर निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चित रकमेची एकप्रकारे जनतेकडून अप्रत्यक्षपणे वसुली म्हणता येईल .एकंदरीत विकास कामाच्या नावाखाली शासनाचा पर्यायाने जनतेचा लाखो रुपयांचा निधो राजकारण्यांच्या घशात जात आहे असे चित्र कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे तसेच ग्रामपंचायत स्तरावर होत […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा उदात्त हेतू समोर ठेवून पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या असून गाव परिसराचा कायापालट , विकास करावयाचा असेल तर लोकसहभाग असणे गरजेचे आहे असे आवाहन कढोली ग्रामपंचायत चे माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. समग्र गावाचा विकास करण्यासाठी शासनाच्या लोककल्याणकारी योजना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन 22 ऑगस्ट ला ऍडव्होकेट दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी येथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला सोबतच वृक्षाला सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राखी बांधण्यात आली. या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अफजल मेहंदी यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना राखीची भेट म्हणून शालेय बॅगचे वितरण केले व मिठाईचे वाटप केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून […]

– नियमित स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश नागपूर :- नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.२६) सकाळी संत्रा मार्केट परिसराची पाहणी केली. या परिसरात रात्रीच्या वेळी देखील स्वच्छता करण्याबाबत त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला निर्देश दिले. मनपा आयुक्तांनी कचरा ट्रान्सफर स्टेशनवर सुद्धा स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी घनकचरा व्यस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, गांधीबाग महाल झोनचे सहायक […]

– सौर ऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण नागपूर :- दिव्यांगांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. ट्रायसिकल वितरित करताना दिव्यांगांना त्यांचा अधिकार प्रदान करण्याचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) येथे केले. ना. गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरातील ३० अस्थिव्यंग दिव्यांगांना सौर ऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. […]

– आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे मनपाचे आवाहन  नागपूर :- नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य विभागाद्वारे मनपाच्या दहाही झोन निहाय तापरुग्णांचे सर्वेक्षण केले जात असून, आतापर्यंत ६ लाख ४४ हजार ०४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार झोननिहाय चमू कार्य करीत […]

एखाद्याच्या आयुष्यात जे कधीही घडू नये ते नेमके लीना चंदावरकर आणि रेखा या दोन्ही अभिनेत्री बाबत घडले म्हणजे रेखाचे लग्न दिल्लीतल्या उद्योगपती अग्रवाल यांच्याशी आणि लीना चंदावरकरचे लग्न गोव्यातल्या बांदोडकरांशी झाले खरे पण दोघींचेही पती हनिमून साजरा करण्याआधीच अचानक देवाघरी गेले, अत्यंत वाईट घडले होते. राज्याच्या महायुती संबंधित बहुसंख्य अतृप्त विधान परिषद आणि विधान सभा सदस्यांचे नेमके रेखा आणि लीना […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com