लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

रामटेक ५२.३८ टक्के

नागपूर ४७.९१ टक्के

भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के

गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के

आणि चंद्रपूर ५५.११ टक्के आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी विधानसभा मतदार संघात सरासरी 60 टक्के मतदान..

Fri Apr 19 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 : – आज 19 एप्रिल ला सकाळी 7 ते सायंकाळी सहा पर्यंत पार पडलेल्या रामटेक लोकसभा मतदार संघ निवडणूक मतदान अंतर्गत कामठी विधानसभा अंतर्गत सरासरी 60 टक्के मतदान शांततेत पार पडले. रामटेक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून ज्यामध्ये काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड,कामठी व रामटेक चा समावेश आहे हे सहाही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com