लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- १७.३८ टक्के

दिंडोरी- १९.५० टक्के

नाशिक – १६.३० टक्के

पालघर- १८.६० टक्के

भिवंडी- १४.७९ टक्के

कल्याण – ११.४६ टक्के

ठाणे – १४.८६ टक्के

मुंबई उत्तर – १४.७१ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के

मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नालीचे बांधकाम एक वर्षापासुन न केल्याने विवेकानंद नगर चे नागरिक त्रस्त

Mon May 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – नालीचे घान पाणी व मच्छरांचा नागरिकांना भयंकर त्रास कन्हान :- विवेकानंद नगर प्रभाग क्र ७ येथील एका वर्षापासुन नाली बांधकाम मंजुर असुन सुध्दा बांधका म करण्यात न आल्याने परिसरात घान पाण्याचा व मच्छरांचा नागरिकांना भयंकर त्रास होत असल्याने या नालीचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी नागरिकानी नगरपरिषद प्रशासनाला केली आहे. नगरपरिषद अंतर्गत नाल्या उघडया न ठेवता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com