संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपूर :- राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा च नव्हे तर तेली समाजासह संपुर्ण ओबीसी समाजाचा अपमान त्यांच्या वकतव्यातून केला .त्यांच्या वक्तव्यातून तेली समाजासाठी त्यांच्या मना मध्ये असलेली घृणा प्रदर्शित झाली . काँग्रेस पक्ष हा कायम च ओबीसी प्रवर्गाच्या विरोधात असतो व ओबीसी प्रवर्गा साठी असंवेदनशील भूमिका घेत असतो . अश्या वेळी त्यांचे हे विधान समाजात विषमता वाढवणार आहे. मात्र भारतीय जनता पक्ष या विषमते विरोधात कायम च मैदानात असतो व त्याचाच प्रत्यय या संविधान चौकातील आंदोलन देत आहे .अशी प्रतिक्रिया आमदार टेकचंद सावरकर यांनी दिली .