मुंबई, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि.२५ जानेवारी, बुधवार दि. २६ जानेवारी व गुरूवार दि.२७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत […]

मुंबई, दि. 24 (रानिआ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्याप्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे दिला नसल्यास तो तातडीने सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.           राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या 305 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा पत्ता, दूरध्वनी, ई-मेल आयडी आणि विद्यमान कार्यकारणीतील सदस्यांचा तपशील […]

– विशेष योजनेत ४२ लाख ९५ हजारांची शास्ती माफी  – २ हजार ६०३ मालमत्ताधारकांनी केला कराचा भरणा  चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. १० जानेवारीपासून आतापर्यंत २ हजार ६०३ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला असून, ४२ लाख ९५ हजार रुपये शास्ती माफी देण्यात आली. ज्या थकबाकीदारांनी […]

Nagpur – Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited (NSSCDCL) hosting City level Photography competition in line with the National Photography Competition With the support of the Ministry of Housing and Urban Affairs, Climate Centre for Cities at NIUA. The last date for submission in the photography competition is January 30, 2022. The top three winners will receive cash prizes. […]

नागपूर, ता. २४ : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल)तर्फे शहरातील छायाचित्रकारांसाठी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि क्लायमेट सेंटर्स फॉर सिटीज एनआययूए यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून फोटोग्राफी स्पर्धेत छायाचित्र पाठविण्याची अंतिम तारीख ३० जानेवारी २०२२ पर्यंत आहे. पहिल्या तीन विजेत्यांना रोख बक्षिसे प्रदान करण्यात येतील.           शहरात हवामान […]

सरकार महाराष्ट्र में वैवाहिक मंगल कार्यालय शुरू कर 200 लोगों की अनुमति दे: एन.वी.वी.सी. नागपुर – विदर्भ के 13 लाख व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर ऑफ  काॅमर्स के अध्यक्ष श्री अश्विन प्रकाश अग्रवाल (मेहाड़िया) के साथ चेंबर के पदाधिकारियो ने महाराष्ट्र राज्य की महिला व बाल विकास मंत्री श्रीमती यशोमतीजी ठाकुर से नागपुर में सदिच्छा भेंट […]

मुंबई दि. २४ जानेवारी – दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले मात्र आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशाप्रकारची विधाने ते करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. पाच वर्षाचा निकाल पाहिला तर भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उध्दव ठाकरे यांनी २५ वर्ष युतीत सडलो […]

नागपूर –   पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या द्वारे राबविण्यात आलेल्या बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमात  बालिकांच्या सन्मानार्थ शैक्षणिक व  स्वास्थ विषयक योजनाच्या उपक्रमावर आधारित भाजप वैद्यकीय आघाडी व भाजप मध्य नागपूर महिला मोर्चा द्वारा भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय बालिका दिनानिमित्य वकिलपेठ येथे लहान बालिकांची आरोग्य तपासणी व त्यांना कुपोषण व  स्वच्छतेच्या विषयी […]

-‘प्रशासनातील मराठी’ या विषयावर आज परिसंवाद  नागपूर, दि. 24 : प्रशासनामध्ये मराठी भाषेचा  वापर जास्तीत जास्त व्हावा. तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने शासनातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त प्रशासनातील मराठी या विषयावर उद्या मंगळवार, दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.             प्रशासनातील मराठी या विषयावर […]

– वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक – दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य नागपूर, दि,24: राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालयाच्या अद्ययावत यंत्रसामुग्रीसाठी आणि इमारत बांधकामासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून, त्यासंदर्भांत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत मुंबई येथे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालयाच्या संचालक मंडळाची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात […]

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या म्युरलचे लोकार्पण नागपूर, ता. २४ : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आणि त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचे योगदान मोठे आहे. या सेनेने इंग्रजांमध्ये दहशत निर्माण केली होती. परंतु, दुर्दैवाने हा इतिहास पाठ्यपुस्तकातून मांडला गेला नाही. युवा पिढीसाठी प्रेरणादायी असलेला हा इतिहास प्रत्येकाने जाणून घ्यायला हवा, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या […]

-स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांचे मनपा आयुक्तांना पत्र नागपूर, ता. २४ : नागपूर शहरातील दहाही झोनमधील अवैध जाहिरात फलकांबाबत नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करा, अशी मागणी स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना केली. यासंदर्भात राजेंद्र सोनकुसरे यांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले.           अवैध जाहिरात फलकांबाबत मनपाच्या आमसभेत महापौरांनी प्रशासनाला निर्देश […]

-प्रधानमंत्र्यांनी बालकांशी संवाद साधला नवी दिल्ली, दि. 24 : महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले तसेच, प्रातिनिधिक बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.                केंद्रीय महिला व बाल […]

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, स्वयम पाटील या बालकांसह देशातील ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या सर्व बालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र ही शूरांची-वीरांची, कर्तृत्ववानांची, नवनिर्माणाचा ध्यास असलेल्यांची भूमी आहे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या बालकांनी हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. या बालकांची कामगिरी अन्य बालकांसह सर्वांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारी ठरेल, असे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्या बालकांचे अभिनंदन करुन […]

नागपुर – आज भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगरातर्फे बेताल वक्तव्य करणार्या नाना पटोलेंची छापरुनगर चौक येथुन धिंड काढण्यात आली. जे लोकं बेताल बड-बड करतात त्यांची बुद्धी ही गाढव बुद्धी असते आणि ज्याची बुद्धी गाढव बुद्धी असते त्यांचे नाव नाना पटोले असते. आमच्या शहरातील सर्व गाढवांचे नाव नाना पटोले आहे आहे असा पलटवार या वेळेला भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी […]

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा या नेहमीच कोणत्या  ना कोणत्या  कारणाने चर्चेत राहतात. सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधणे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका असो. राणा यांची नेहमीच चर्चा होते. आताही त्या Audio clip मुळे  चर्चेत आल्या आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह Audio clip  संभाषणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाने नोटीस  बजावून खुलासा मागितला आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्याने […]

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी काल पुन्हा भाजपवर  हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना त्यांनी पुन्हा शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाम […]

– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंतीनिमित्त आयोजन नागपूर, ता. २३ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५वी जयंतीच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील ७५ कलावंतांनी गांधीसागर तलावाजवळील तीन मार्गांवर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर भारताचे चित्र रेखाटले. रमन विज्ञान केंद्र, टाटा पारसी मुलींची शाळा आणि लोकमान्य टिळक पुतळा ते गांधीगेट या तीन मार्गांवर  रविवारी (ता.२३) शहरातील कलावंत साकारत असलेल्या कलाकृती लक्ष वेधून घेत होत्या. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून गांधीसागर तलावालगतच्या तीन रोडवर प्रत्येकी २५ […]

नागपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी त्यांच्या पुतळे व प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. रविवारी (ता.२३) महापौर दयाशंकर तिवारी यांनी मानस चौक येथील नेताजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. मनपा मुख्यालयातही महापौरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याशिवाय सतरंजीपुरा येथेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नगरीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमध्ये […]

-थंडीमुळे घरो घरी सर्दीचे खोकल्याचे  रुग्ण… -नागरिकांनो सावधगिरी बाळगा! आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या रामटेक :- वातावरणात झालेल्या  बदलांमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. ताप, सर्दी, खोकला असे अनेक साथीचे आजार बळावतात. अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे अनेक आजार उद्भवतात. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत, तर ते […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com