लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात  सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८३ टक्के मतदान

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा – १८.३५ टक्के

अकोला -१७.३७ टक्के

अमरावती – १७.७३टक्के

बुलढाणा – १७.९२ टक्के

हिंगोली – १८.१९ टक्के

नांदेड – २०.८५ टक्के

परभणी -२१.७७ टक्के

यवतमाळ – वाशिम -१८.०१ टक्के

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आपले मत अनमोल आहे, मताला विकू नका - प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा 

Fri Apr 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी वर्धा :- लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. निवडणुकीत प्रत्येक मताची किंमत असते. त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांनीही मतदान करावे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीत योग्य लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी ते आपली भूमिका बजावू शकतील. मतदान हा जनतेचा हक्क आहे. यापासून कोणीही वंचित राहू नये. तरुणांसह सर्व मतदारांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीनुसार मतदान करावे. कारण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com