संजय राऊत लिखान सांभाळा ; अन्यथा याद राखा – ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर :-भांग आणि गांजाच्या एकत्रित नशेतून केलेल्या सामना वृत्तापत्त्रात संजय राऊताने केलेले लिखाण हे घृणास्पद आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न, निष्कलंक आणि प्रामाणिक व्यक्तीविषयीचे लिखाण हे पत्रकारितेला लागलेलं लांच्छन आहे.

सामनाचे संपादक संजय राऊत हे कोणाच्या प्रभावात व कोणत्या नशेच्या अधीन जाऊन असे लिखाण करीत आहेत, हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे. पण संजय राऊतांनी संपादक म्हणून लिहिण्याच्या नादात पातळी ओलांडली आहे. संजय राऊतांनी आता तरी थांबावे अन्यथा कधी कुठे कार्यकर्ते त्यांचे तोंड काळे करतील हे सांगता येणार नाही. त्यांनी स्वतःचे तोंड सांभाळावे आणि भविष्यात अशा पद्धतीचे लेखन केल्यास याद राखावे…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ने की फायर कर्मियों की दस्तारबंदी 

Sun Aug 20 , 2023
नागपुर :- हजरत बाबा ताजुद्दीन के 101वें सालाना उर्स पर सेवारत मनपा अग्निशमन विभाग के कर्मचारियों की दस्तारबंदी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की जानिब से किया गया. इस दौरान ताजाबाद ट्रस्ट के चेयरमैन प्यारे खान, ट्रस्ट के सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र जिचकार, ट्रस्टी फारूख बावला, बुर्जिन रांडेलिया, हाजी इमरान ताजी, मुस्तफ़ाभाई टोपीवाला, गजेंद्रपाल सिंह लोहिया सहित अग्निशमन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com