बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा, शांती व करुणेची शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक आहे. आज ही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे.

बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी मी भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करतो व सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल बैस यानी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गृह मंत्रालयाच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

Wed May 22 , 2024
नवी दिल्ली :-दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल प्राप्त झाला असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. यानंतर तात्काळ बॉम्ब शोधक पथक आणि अग्निशामक बंब घटनास्थळी पाठविण्यात आले. पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, नॉर्थ ब्लॉक पोलिसांना धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर डीएफएसने (दिल्ली फायर सर्विस) हालचाल करत बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी सांगितले की, आमचा शोध सुरू आहे. आतापर्यंत आम्हाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com