बिहारच्या धरतीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगनना करण्याची मागणी – ओबीसी युवा अधिकार मंच – उमेश कोर्राम

नागपूर :-बिहारच्या धरतीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करावी ! ओबीसी, विजेएनटी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतीगृहे तात्काळ सुरू करावेत. आणि 21 हजार 600 विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना तात्काळ सुरू करावी. असे पत्रकारांना उमेश कोर्राम यांनी ओबीसी युवा अधिकार मंच च्यावतीने सांगितले गेले.

पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यातील ओबीसी समुदायातून जवळपास एक लाख पोस्ट कार्ड स्मरण पत्र म्हणून मुख्यमंत्री सचिवालय सिव्हिल लाईन नागपूर यांच्या पत्त्यावर पाठविले जाणार असल्याची माहिती दिली. सोबतच एक लाख सह्यांचे पत्र हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ओबीसी कल्याण मंत्री यांना देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ तेलंगणा राज्याला भुरळ महाराष्ट्र राज्याच्या एज्युकेशन सेलची

Wed Dec 6 , 2023
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात एज्युकेशन सेलचे काम कसे चालते याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य एज्युकेशन सेलचे अध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस चेतन कात्रे यांना व्हॉईस ऑफ मीडिया तेलंगणा शाखेने निमंत्रीत केले होते. व्हॉईस ऑफ मीडिया तेलंगणा अध्यक्ष बी.संदेश आणि टीमने चेतन कात्रे यांचा सन्मान केला. तेलंगणामध्ये लवकरच एज्युकेशन सेलची सुरुवात होणार आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!