– गुजरात राज्याचे राज्यपाल व कृषीमंत्री राहणार उपस्थित नागपूर :- शेतकरी आणि कृषी पत्रकारांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्रीय कृषी पत्रकार संघ (अनाज-इंडिया) तर्फे मागील ५ वर्षांपासून गांधीनगर, गुजरात येथे राष्ट्रीय कृषी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही पाचव्या राष्ट्रीय कृषी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेसाठी कृषी पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या दोनशेहून अधिक […]

यवतमाळ :- युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्यादृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यातीन 29 महाविद्यालयांमध्ये सुरू केलेल्या या केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दि.20 सप्टेंबरला वर्धा येथून ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या केंद्रांमध्ये स्व.रामभाऊ कोसलगे उच्च माध्यमिक विद्यालय, पोखरी ता. महागाव, ईश्वर देशमुख इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी दिग्रस, अमोलकचंद महाविद्यालय […]

नागपूर :- सततची नापिकी.. पावसाची अनियमितता.. अवेळी मिळणारी वीज… एक ना अशा अनेक कारणांमुळे शेतीबद्दलची निराशा वाढत चालली आहे. शेतीला केवळ पाणी व उत्कृष्ट खते असल्यास शेतकरी आपल्या बळावर उत्पादनात मोठी वाढ करू शकतो. त्याचप्रमाणे शेतीमध्ये तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात वृद्धी होऊ शकतो. त्याचा प्रत्यय नागपूर जिल्ह्यातील खापा तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकरी किरण बावरिया यांना महावितरणच्या […]

– जनसंपर्क के क्षेत्र में डब्लू सी एल की अनोखी पहल नागपुर :- नागपुर स्थित कोल इंडिया की सहायक कंपनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) के जनसंपर्क विभाग द्वारा अभिनव प्रयोग कर साबित कर दिखाया कि सरकारी कंपनी के जनसंपर्क जैसा संवेदनशील कार्य भी बहुत ही सहज तथा जन-धन के बिना दुरूपयोग के किया जा सकता है। जनता को सही जानकारी […]

नागपूर :-अनंतचर्तुदर्थी के दिन गणपती विसर्जन के दिन ब्राहमण सखी मंच की तरफ़ से 21 किलो का लड्डू एवं महा आरती के साथ ही हमारे आराध्य देव भगवान श्रीगणेश के गर्भ गृह निमित्त हो रही चाँदी एकत्रण के लिए चाँदी का अर्पण किया इस अवसर पर प्रमुख रूप से सुमन मिश्रा, शशि तिवारी, हेमा तिवारी, सुनिता तिवारी, सुजाता दुवे, कल्पना […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ गुरुवार १९ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते जटपुरा गेट येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वंदन करून करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी हे अभियान […]

Nagpur :- On September 19, 2024, DPS MIHAN welcomed esteemed delegates from Japan, attending the city’s One-Day International Multidisciplinary Conference on Climate Change. The delegates engaged with students from Grades VIII and XI, delivering insightful presentations on pressing contemporary global environmental issues. The team comprising  Yuko Kaneko, CEO, NAVI Co.,Ltd; Mizuki Sato, Director, Maruhachi Tent Co.Ltd., Micky Maeda, Sales Manager, […]

यवतमाळ :- गेल्या दहा दिवसापासून घरगुती घरी विराजमान असलेल्या बापाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी आवारणी करीत मोठ्यासह लहानग्यांनी बापाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला आहे. सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळासह घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले अशातच यवतमाळ शहरात अनेक नागरिकांच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली दररोज वेगवेगळे कार्यक्रमाने […]

– ‘येता संकट बालकावरी १०९८ मदत करी’ नागपूर :- संकटग्रस्त बालकांना त्वरित मदत पुरविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ कार्यान्वित केला असून या सेवेचा संकटग्रस्त बालक किंवा या बालकास मदत करणाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभाग-नागपुरचे विभागीय उपायुक्त ऐ.जे. कोल्हे यांनी केले आहे. बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरविलेली बालके, सापडलेली बालके, मतदीचे […]

पवनी :- भंडारा जिल्ह्यात 11 व 12 सप्टेंबर ला वैनगंगा नदीच्या पुरामुळे व सतत दोन दिवस सततधार झालेल्या पावसामुळे पवनी तालुक्यातील अडयाळ, कोंढा, आसगांव, सावरला या क्षेत्रात भीषण पुर परिस्थिती निर्माण झाल्याने धान उत्पादन शेतक-याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिक पाण्याखाली आल्यामुळे शेतकरी मायबाप हवालदील झाला असुन रोहनी झालेल्या हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान झाले […]

नागपूर :- शाळेत कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पाल्यास अनुकंपा तत्वावर नोकरी दिल्या जाते. मात्र, शाळेकडून प्रस्ताव पाठवून देखील शिक्षण विभागाकडून दप्तर दिरंगाई केली जाते. यावर चाप बसविण्याचे काम आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडून सुरू आहे. याचा आज प्रत्यय आला आणि आज पार पडलेल्या सभेत २ अनुकंपा, १ निवड श्रेणी, १ मुख्याध्यापक, १ ग्रंथपाल नियुक्तीस “ऑन द स्पॉट” मान्यतेचे […]

– वीज निर्मिती कंत्राटी कामगारांकडून उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार नागपूर :- राज्य सरकार संवेदनशीलपणे कार्य करीत असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. वीज निर्मिती कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. यापुढे जात जोखीम घेवून काम करणाऱ्या वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तमोत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्याची व्यवस्था तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा […]

सावनेर :-भीम आर्मीच्या अंतर्गत आस्तिक बागडे यांनी पत्र परिषदेत पत्रकारांना सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत मारहाण प्रकरणा संदर्भात पत्रकारांना सांगितले. सावनेर येथील पोलीस स्टेशन चे अशोक निस्ताने नामक वरील पीडीत युवक कुमार अक्षय जंगले याला मारहाण करण्यात आली असून भीम आर्मीचे आस्तिक बागडे यांनी मारहाणीचा आरोप केलेला आहे.

– २९ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या सांस्कृतिक भवनाने दोन्ही तालुक्याची वाढणार शान चंद्रपूर :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-वणी-आर्णीच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा एकत्रित निधी खेचून आणण्याचे मोठ्या प्रमाणावर नियोजन केले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी त्याचा उल्लेखही केला होता. त्यानंतर निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. अशात दुसरा कुठलाही नेता असता तर […]

– महाराष्ट्राच्या शाश्वत शेती प्रयत्नांचा जगाकडून गौरव -राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन – महाराष्ट्राला शेती क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक […]

– Sanitation workers are Mumbai’s real heroes – Chief Minister Eknath Shinde Mumbai :- Prime Minister Narendra Modi launched the ‘Swachh Bharat Abhiyan’ in 2014 and over the years, the abhiyan (campaign) has transformed into a movement. As a result, the campaign is being effectively implemented across the country today. Cleanliness is the key to good health, and in Mumbai, […]

– आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न ठाणे :- एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करीत आहे आणि यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले. ठाणे […]

यवतमाळ :- येथील कलार(कोसरे) समाजाची सभा सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहामध्ये झाली. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य, भाजपा ओबीसी मोर्चाचे पश्चिम विदर्भ प्रमुख राजेंद्र डांगे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा झाली. यावेळी डा.गणेश नाईक, प्रमोद मेश्राम, संतोष मानकर, कोसरे कलार समाजाचे अध्यक्ष विनायकराव कावरे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन मेश्राम, सचिव सुधाकर ऊके, जितेंद्र ऊके, कार्याध्यक्ष राजेंद्र शेंडे […]

– सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम […]

– मनपा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संपन्न -विसर्जन स्थळांना भेट देत आयुक्त डॉ. चौधरींनी घेतला सोयी सुविधांचा आढावा नागपूर :- गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर… या जय घोषात श्री गणरायाचे विसर्जन झाले. श्री गणरायाच्या विसर्जनासाठी मनपाद्वारे शहरातील दहाही झोनसह कोराडी येथे विशेष सोय करण्यात आली. श्रींच्या विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना विसर्जन स्थळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता मनपाद्वारे करण्यात आलेल्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com