मुंबई :- जत तालुक्यातील  गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून ६ टीएमसी पाणी देण्याची योजना तयार करण्यातआली आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.             विधानसभेत सदस्य विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या ४० गावांना महाराष्ट्रात सामावून घेणे आणि पाणी मिळण्यासाठी कर्नाटक शासनाशी करार करण्यासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडला.             जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, या […]

 मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांच्या दूधाला किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करून याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी विधानपरिषदेत दिली.            राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला किमान आधारभूत किंमत (एफआरपी) देण्याच्या दृष्टीने काय कार्यवाही केली याबाबत सदस्य सदाशिव खोत यांनी प्रश्न विचारला होता.              पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार म्हणाले, राज्यातील दूध उत्पादक […]

मुंबई  : प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीसंदर्भात विमा कंपन्यासोबत चर्चा करू, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.             विधानपरिषदेत सदस्य प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्याबाबत प्रश्न विचारला होता.या  प्रश्नाच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.             कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्यासंदर्भात हवामान धोक्यांमध्ये सुधारणा करुन  सुधारित हवामान धोक्यांनुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत […]

    मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, सवलतीच्या दरात कर्ज तसेच आपत्तीच्या कालावधीतही शासन मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना केली.                         विधानपरिषदेत राज्यातील मत्स्यव्यवसायाला मत्स्यशेतीचा दर्जा देणे, मत्स्यव्यवसायिकांना सवलतीच्या दरात कर्ज  व इतर सुविधा देणे याबाबतीत तारांकित प्रश्न विधानपरिषद सदस्य निलई नाईक यांनी उपस्थित केला होता. या तारांकित प्रश्नाच्या चर्चेत राज्यमंत्री दतात्रय भरणे, विधानपरिषद सदस्य […]

मुंबई : पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधीत चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू आहे चाळधारकांना गुणवत्तेनुसार पडताळणी करून घराचा मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत केली.             विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक यांनी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातील दोन हजार चाळी पुणे-बडोदा महामार्गात बाधीत होत असून चाळकऱ्यांनी आपली घरे प्रकल्पासाठी देण्यास सहमती दिली आहे प्रकल्पबाधीत चाळकऱ्यांना मिळणारा मोबदला जागामालक हिरावून […]

 मुंबई : उच्च दाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बीड जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेण्यात येईल असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.             बीड जिल्ह्यातील गावांचा प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनते समावेश करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य नमिता मुदंडा, प्रकाश सोळंके, बालाजी  कल्याणकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.             श्री. तनपुरे म्हणाले की, प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डार्क झोन आणि ग्रे झोनमध्ये सौर कृषी […]

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरुन पाठपुरावा सुरु असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितले.             हिंगोली तालुक्यातील सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँककेडून दुर्लक्ष होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य तान्हाजी मुटकुळे, प्रशांत बंब, प्रकाश सोळंके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.             श्री. पाटील म्हणाले की, बँकाकडून शेतकऱ्यांना पुनर्गठन आणि पीककर्ज देण्यास दुर्लक्ष होत नाही. सन 2021-22 च्या खरीप हंगामात […]

मुंबई : पावणे दोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र कोविड महामारीशी लढत असून सध्या आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात ये असून त्यामुळेच राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.             महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य प्रकाश आबिटकर, डॉ. संदीप […]

    मुंबई : शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले.             राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासंदर्भातील तारांकित प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कुणाल पाटील, समीर कुमावत यांनी उपस्थित केला होता.             श्री. वडेट्टीवार म्हणाले की, स्मार्ट योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. शेतकऱ्यांना देण्यात येणारे गट […]

  मुंबई  : ए.सी.सी. सिमेंट कंपनीने स्वामीत्वधन न भरता कोणतेही जादा उत्खनन केलेले नसल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले.             चंद्रपूर जिल्हयातील घुग्घुस येथे ए.सी.सी.सिमेंट कंपनीने जादा उत्खनन केल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य प्रतिभा धानोरकर, सुरेश वरपुडकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.             श्री. देसाई म्हणाले की, खनिकर्म संचालकांमार्फत दर तीन महिन्यांनी खाणींची पाहणी केली जाते. 1969 पासून ए.सी.सी. कंपनी सिमेंट […]

–मनपाने घेतली शहराच्या सुरक्षित आरोग्याची जबाबदारी सरत्या वर्षात कोरोना काळातील कार्याने दिले आरोग्य यंत्रणेला बळ नागपूर : २०२१ हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने नावडते ठरले. फेब्रुवारी अखेरपासून वाढलेली रुग्णसंख्या आणि त्यातून हिरावलेले अनेकांचे नातलग या सरत्या वर्षाने एक कटू आठवण म्हणून नोंदविली गेली आहे. या सर्व परिस्थितीत शहराची पालकसंस्था म्हणून नागपूर महानगरपालिकेने नागपूरकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व शर्थीचे प्रयत्न करून शहरातील नागरिकांना कोरोना संसर्गाच्या […]

– साने गुरूजी जयंती निमित्त कार्यक्रम नागपूर : लहानपणापासून साने गुरूजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना आपण म्हणत आहोत. पुढे बदलत्या काळानुसार या प्रार्थनेतील ओळींचा अर्थ कळू लागला. सर्वधर्माचा भाव हा मानव सेवा आहे. धर्म कुठलाही असो प्रत्येकाला आपले समजून त्यांच्याप्रती आपल्या दायित्वाचे निर्वहन करण्याचा संदेश साने गुरूजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेतून येतो, असे प्रतिपादन […]

नागपूर – नागपूर येथील हल्दीराम (मेडिकल चौक) स्वीट ह्या विक्री केंद्रावर मराठी भाषेचा वापर न करता इंग्रजी भाषेचा वापर करून राज्यभाषा मराठीचा अवमान होत आहे. हे निदर्शनास येताच महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नागपूर शहर महिला आघाडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अचलाताई मेसन, महिला शहर अध्यक्षा सौ.मनीषा पापडकर ह्यांच्या नेतृत्वात सर्व महिला आघाडीच्या मंसैनिकानी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदविला. संबंधितांना तसे निवेदन देण्यात आले. […]

नागपूर – स्वतंत्र भारताच्या इतिहासात सलग ७४ वर्ष कायम उपेक्षित व अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी जमातीने आपल्या संविधानिक न्याय हक्क व अधिकारांसाठी निरंतर लढा दिला. परंतू कायम सत्ताधारी प्रस्थापितांनी काही शुल्लक प्रशासकीय शाब्दिक चुकांचा बाहू करत आदिवासी गोवारी जमातीला त्यांच्या हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले. कांग्रेस व भाजपा या दोन्ही प्रस्थापित पक्षांनी आळीपाळीने केंद्रात व राज्यात सत्ता भोगत कायम […]

* -भाजप अनुसूचित जाती मोर्चा व जय युवक क्रांन्ती दलातर्फे सयुंक्त आयोजन नागपूर – देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव कार्यक्रमा  अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने कष्टऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, श्रमजीवींना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी तसेच सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा या हेतूने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा […]

नागपुर – “अस्थायी आरोग्य कर्मचारियों को ESIC (कर्मचारी बीमा योजना) लागू करो – लागू करो”, “आशा” बहनो को कामगार का दर्जा देना होगा देना होगा, “पानी में कार्यरत ठेका कामगारों को किमान वेतन लागू करो – लागू करो”, “फुटपाथ दुकानदारों का फर्जी चुनाव रद्द करो रद्द करो”, “पथ विक्रेता कानून 2014 लागु करो लागू करो” आदि नारो से आज शहर के […]

-नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे प्रधानमंत्री आवास योजना (घटक क्र. ३) अंतर्गत ख.क्र. १२/१-२ मौजा वांजरी व ख. क्र. ६२ व ६३ मौजा तरोडी (खुर्द), येथील उर्वरीत २९८० घरकुलांची सोडत-२०२१ दिनांक १६.०८.२०२१ रोजी काढण्यात आली. नागपूर – या सोडतीमध्ये २९८० लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी १५०८ लाभार्थ्यांनी दस्तावेजांची तपासणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे केलेली असून खसरा क्र. ६३ […]

-कृषीभूषण संजीव माने  लक्षणीय ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान नागपूर : ऊस पिकामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भरभराट झाली. विदर्भातही एकरी शंभर टनाच्यावर उत्पन्न घेतले जाऊ लागले आहे. लाभाची निश्चित हमी असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी ऊस शेतीची कास धरावी. हाच शेतकऱ्यांच्या शाश्वत समृद्धीचा महामार्ग असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण संजीव माने यांनी आज येथे केले. अॅग्रोव्हिजनच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात ऊस […]

-रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी -सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध -कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-   मुंबई -राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील […]

नागपुर – नागपुरातील भरतवाडा, पुनापूर भागात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामात शिस्त यावी,अर्धवट कामे जी कासवगती ने सुरू आहेत, त्यामुळे सतत होणाऱ्या दुर्घटना, कामाच्या जागी सुरक्षा रक्षक नसणे व सुरक्षेविषयीचे कुठलेही नियम कंत्राटदाराकडून न पाळणे,काम करणाऱ्या कंत्राटदाराना याविषयी सांगूनही सुधारणा न होणे, त्यांची वाढती मुजोरी, एक काम पूर्णत्वास नसतांना दुसऱ्या बाजूला काम सुरू करून अर्धवट अवस्थेत सोडून देणे या सर्व […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com