ग्रामपंचायत केम येथे वृक्षारोपण कार्यक्रम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- संत तुकडोजी महाराजांनी सांगीतल्यानुसार ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ही म्हण कायम लक्षात घेत वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा यावर केम ग्रा प तर्फे भर देण्यात येत असल्याचे मौलिक प्रतिपादन केम ग्रा प चे सरपंच अतुल बाळबुधे यांनी केम ग्रा प येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले.

या कार्यक्रमाला उपसरपंच नरेश महाल्ले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नरड, नरेंद्र फलके,शीतल पंचबुधे,शारदा खंडाळे, सचिव विकास शहारे, पशु डॉकटर टेभरे , गावातील नागरिक चंद्रभान दारोटे, रुपेश अतकरे, प्रशांत खंडाळे ग्राम पंचायत कर्मचारी विष्णू देऊळकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय जनता पार्टी कन्हान व पारशिवनी तालुकाच्या वतीने कन्हान तारसा चौक येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच उद्धव ठाकरे मुर्दा बाद चे नारे लाऊन निषेद करण्यात आला

Wed Jul 12 , 2023
कन्हान :- भारतीय जनता पार्टी कन्हान व पारशिवनी तालुकाच्या वतीने कन्हान तारसा चौक येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच उद्धव ठाकरे मुर्दा बाद चे नारे लाऊन निषेद करण्यात आला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर अनंत खालच्या स्तरावर जाऊन देवेंद्र फडणवीस नागपुर चा कलंक आहे असी टिपणी नागपुर च्या सभेत केली होती एका कर्तुतवान नेत्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!