आता तो काळ संपला पाण्यावर सर्वाचा अधिकार ! – अभिषेक मिश्रा 

नागपूर :- किती विषम परिस्थिती असेल तेव्हा हाडा मांसाचा माणसाला नैसर्गिक पाण्या पासून अलिप्त ठेवण्यात आले होते हि विषमता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याला स्पर्श करून समतेचे बिगूल फुंकले तेव्हाच तर आज दलित ब्राम्हण एका सोबत पाण्याचा घोट पित आहे असे मार्मिक भाष्य ब्राह्मण समाजाचे युवा नेते अभिषेक मिश्रा यांनी केले ते महाड चवदार तळे क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते या प्रसंगी आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या हस्ते पाण्याचा बाटल्या वाटप करण्यात आले ओबीसी नेते राजू पांजरे, नामदेवराव निकोसे यांनी विचार मांडले मुन्ना ढोणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर पुष्पहार अर्पण केले तर चरणदास गायकवाड यांनी दिपप्रज्वलन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मामासाहेब मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.रमेश दुपारे यांनी केले कार्यक्रमात अतुल गंगापूरकर, रोहित पांडे, जयदेव चिंवडे, राहुल द्विवेदी, आदर्श अग्निहोत्री,सोनु गौतम,आशिष तिवारी संजय चतुर्वेदी,कलाम भाई उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डीपीएस मिहान के छात्र आद्विक सुमित बोबड़े ने एसओएफ नेशनल साइंस ओलंपियाड में अंतर्राष्ट्रीय रैंक 2 हासिल की

Fri Mar 21 , 2025
नागपूर :- डीपीएस मिहान आद्विक सुमित बोबड़े की शानदार उपलब्धि पर गर्व से जश्न मनाता है, जिन्होंने एसओएफ नेशनल साइंस ओलंपियाड (एनएसओ) के दूसरे स्तर में अंतर्राष्ट्रीय रैंक 2 और क्षेत्रीय रैंक 1 हासिल की है। आद्विक ने दुनिया भर के शीर्ष युवा प्रतियोगियों के साथ प्रतिस्पर्द्धा करते हुए, 40/40 अंक प्राप्त करके असाधारण वैज्ञानिक कौशल का प्रदर्शन किया। अपने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!