अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार मदत देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या भागातील शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार शासन मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिवृष्टीबाधित भागांसाठी जाहीर २०४ कोटींच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात

Tue Feb 27 , 2024
– मनपा क्षेत्रातील नदी, नाल्यांच्या क्षतिग्रस्त भिंती आणि रस्त्यांचे होणार बांधकाम नागपूर :- सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागांतील सुविधांच्या नवनिर्मिती आणि दुरूस्तीकरिता महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे जाहीर २०४ कोटी रुपये निधीतून होणा-या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेद्वारे झोननिहाय निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागपूर शहरात २२ सप्टेंबर २०२३ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com