मुंबई : राज्यात कृषीपंपाच्या बिलाबाबत शासन नक्कीच शेतक-यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या वीजबिलाबाबत कृषीधोरण 2020 अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेत दिली.             सदस्य सदाशिव खोत यांनी वीज वितरण कंपनी कृषीपंपाची भरमसाठ बिले आकारत आहे. वीज गळती रोखणे व जेवढा वीजेचा वापर आहे तेवढेच बील वीज ग्राहकांना देण्यात यावीत, कोणतीही पूर्वसूचना न देता […]

मुंबई : परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‍दिली.             राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परिक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू […]

मुंबई : औरंगाबाद येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये झालेल्या अनियमिततेची पंधरा दिवसात चौकशी करण्यात येईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.  सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.  श्री. सामंत म्हणाले, औरंगाबाद येथील विद्यापीठातील अनियमिततेसंदर्भात स्वतः राज्यपाल यांची भेट घेतली असून या विद्यापीठासह इतर विद्यापीठातील […]

     मुंबई : बोईसर येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यीनीचा शोध मुंबई गुन्हे शाखेकडे देणार आहे.या विद्यार्थिनीचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी  मुंबई गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात येणार आहे अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना विधानपरिषदेत दिली.            सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी ही परिक्षेसाठी घराबाहेर पडलेली असताना वांद्रे बॅण्ड स्टँडवरुन दिवसाढवळ्या गायब झाल्याचे 29 नोव्हेंबर, 2021 […]

   मुंबई : धुळे जिल्ह्यातील गावांमध्ये जलजीवन मिशन मार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असून, सौरऊर्जेचे पंपही या योजनेअंतर्गत बसविण्यात येतात. स्थानिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास सौरऊर्जेचे पंप बसवून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.             विधानसभा सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठा समस्येबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. […]

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटूंबियांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांना राज्यशासनात विलिनीकरण करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यावर विलिनीकरणासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली. प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभा सदस्य दिपक चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील मृतांच्या वारसांना मोबदला […]

नागपुर – आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनीयन (CITU) नागपूर जिल्हा येथे स्थापनेच्या अगोदर राज्यस्तरीय दूसरे अधिवेशन 8 व 9 ऑक्टोबर 2017 रोजी सातारा येथे पार पडले. संगठन नसतांना सुध्दा नवीन ओळख म्हणून प्रिती मेश्राम व पुष्पा पुट्टेवार या दोघी आशा वर्कर यांनी उपस्थित राहून महत्वाची भुमिका पार पाडली. 19 नोव्हेंबर 2017 रोजी नागपूर जिल्हा प्रथम अधिवेशन घेऊन जिल्हा कमेटी निर्माण […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.२३ डिसेंबर) रोजी ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ४०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.  याशिवाय उपद्रव शोध पथकाद्वारे प्लस्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा संदर्भात दोन झोनमध्ये कारवाई करण्यात आली. दहा झोन अंतर्गत ५२ पतंग दुकानांची तपासणी करण्यात आली.  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

मुंबई, दि. 23 : पर्यटकांना एमटीडीसीमार्फत लोकप्रिय पर्यटनस्थळांची माहिती व  नाविण्यपूर्ण अनुभव, उपक्रमांची माहिती तसेच सवलती संदर्भात माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.             मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारण्यात आलेल्या दालनास राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील लोकप्रिय ठिकाणी असलेल्या पर्यटक निवासांची माहिती ज्यामध्ये महाराष्ट्रातील समुद्रकिनारे, वने, साहसी पर्यटन, गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे, जल पर्यटन आदींचा […]

मुंबई, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर शुक्रवार दि. २४ आणि शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे. महिला […]

 मुंबई, दि. 23 : मुंबईच्या महापौरांविरूद्ध आक्षेपार्ह विधान तसेच त्यांना आलेल्या पत्रामधून त्यांना आणि कुटुंबियांना दिलेल्या धमकीबाबत चौकशी सुरू असून लवकरात लवकर तपास पूर्ण केला जाईल. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाचे संरक्षण ही शासनाची जबाबदारी असून जेथे जेथे अशा घटना घडतील, तेथे गुन्हा करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात […]

मुंबई, दि. 23 : राज्यात विविध इमारती आणि रूग्णालयांमध्ये आग लागून दुर्घटना होण्याचे प्रकार दुदैवी असून सर्व रूग्णालयांना फायर, इलेक्ट्रीकल, स्ट्रक्चरल आणि ऑक्सीजन ऑडीट करणे बंधनकारक असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सदस्य अमित साटम यांनी यासबंधी मांडलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.             लेखी उत्तरात श्री.शिंदे म्हणाले, मुंबई शहरामध्ये अनेक उत्तुंग इमारती असून, अशा इमारती बांधण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी देताना अग्निशमन विभागामार्फत विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार […]

    मुंबई, दि. 23 : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील महापुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत काही प्रकरणात विमा कंपन्या टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.               विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी महाड शहरातील व्यापाऱ्यांना महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपन्याकडून […]

-स्वातंत्र्याचा अमृत महोतसव अंतर्गत ‘वेब संवाद’ उपक्रम -जिल्हा माहिती कार्यालय, महा-आयटीकडून आयोजन             नागपूर,दि.23  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात देशात आमूलाग्र बदल झाला आहे. समतेचे कल्याणकारी राज्य प्रस्थापित होण्यासाठी नागरिकांनी अधिकाराच्या जागरुकतेबरोबरच कर्तव्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे तरच समताधिष्ठित व्यवस्था स्थापन होईल, असे मार्मिक मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले. अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची  ‘स्वातंत्र्योत्तर भारत आणि सामाजिक […]

–  खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा सातवा दिवस  नागपूर, 23 डिसेंबर – वेदपुराण, साहित्‍य, कला, संस्‍कृती, शौर्यगाथा यांचा देदिप्‍यमान इतिहास असलेल्‍या भारत देशावर अनेक आक्रमणे झाली. देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यासाठी अनेकांनी आपल्‍या प्राणांची आहुती दिली. स्‍वातंत्र्यानंतर विश्‍वसत्‍तेच्‍या वाटेवर वेगाने निघालेल्‍या भारत देशाचा या अभ‍िमानास्‍पद कामगिरीचा इतिहास दिव्‍यांग कलाकारांनी ”संस्कृती उत्‍सवा”मध्‍ये सादर करून नागपूरकरांना अचंबित केले. व्हिलचेअरवरील कलाकारांनी आकर्षक नृत्‍य सादर केले, कर्णबधिर […]

नागपूर रेल्वे मेट्रो स्टेशन व नागपूर रेल्वे स्टेशन राहणार संलग्न  खापरी,अजनी रेल्वे स्टेशन नंतर आता नागपूर रेल्वे स्टेशन देखील संलग्न झाले मेट्रो सोबत नागपूर  : नुकतेच रिच २ ( सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते वैष्णो देवी चौक मेट्रो स्टेशन) दरम्यान महा मेट्रोने यशस्वीरीत्या प्रथम टेस्ट रन पूर्ण केली असून या मार्गिकेवर लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याच्या उद्देशाने इतर अनेक निर्माण […]

नागपूर   : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. महाडिबीटी संगणकीय प्रणालीत चालु शैक्षणिक सत्रासाठी नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज 14 डिसेंबर पासून ऑनलाईन प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी या प्रक्रियेस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय याची नोंद घ्यावी, असे समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे. या […]

नागपूर  : देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तयार होणाऱ्या संकलित साहित्य कृतीला माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सव अभियानांतर्गत, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सैनिकांच्या सन्मानार्थ ‘ नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानींचे स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग’ याचे दस्ताऐवजीकरण आणि साहित्य निर्मितीचे योजिले आहे. यासाठी विदर्भातल्या सर्व जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिक व त्यांच्या नातेवाईकांना […]

नागपूर : मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या तृतीय व चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पेंशन अदालत जिल्हा परिषदेतील कै. आबासाहेब खेडकर सभागृह येथे 28 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सेवाविषयक लाभाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी तक्रारीसह कै. आबासाहेब खेडकर सभागृहात उपस्थित आहेत. टोकन […]

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचेसमवेत चर्चा करणार  मुंबई : धान खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांना अभिकर्ता संस्था म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून ही खरेदी केंद्रे सुरु होण्यास काही अडचणी येत आहेत. त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात येईल असे आदिवासी विकास मंत्री […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com