निधी मागणीच्या न्यायिक हक्कासाठी जिल्हाधिकारी ला निवेदन सादर 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत येरखेडा ला शासनाने नागरी सुविधा अंतर्गत कोणत्याच प्रकारची निधी दिला नाही.

याप्रकारे शासन लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करून ग्राम पंचायत वर अन्याय करून राहिले असल्याचे सामूहिक निवेदन नागपूर . जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी ,येरखेडा ग्रा प सरपंच सरिताताई रंगारी तसेच ग्राम पंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुकानाचे शटर तोडुन ५९,१५३ रुपयांचा मुद्देमाल चोरी

Fri Mar 8 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- शहरातील शहिद चौक साई काॅम्पलेक्स येथील माया सेल्स दुकानाचे शटर तोडुन अज्ञात चोरट्यांनी ५९,१५३ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.६) मार्च ला रात्री ९:३० वाजता दरम्यान चंद्रकांत प्रकाश चावला वय ४८ वर्ष रा. कामठी हे आपल्या दुकानाचे शटर बंद करुन दोन्ही साईडचे कुलुप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!