नागपूर :- नागपूर येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत बी.एस.सी.मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीला अशा प्रकारे फसवले गेले. आरोपीने खोट्या ओळखीचा वापर करून ती मुलगी फसवली, तिचा धर्मांतर करून तिच्यावर निकाह लादला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत, आणि ती मुलगी मानसिक त्रास सहन करत आहे. हा आरोपी एका झोपडपट्टीतील झोपडी मध्ये रहिवासास असून त्याच्या घरात स्वयंपाक न शिजवता इतरत्र घरातून अन्न दिले जात असून त्यात अनुचित प्रकार केले जात असल्याचे नाकारू शकत नाही.
अशा घटनांचा तपास होऊन आरोपींवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. लव्ह जिहादसारख्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा आणणे गरजेचे आहे, ज्यामुळे अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर त्वरित कारवाई होईल. समाजातील तरुण-तरुणींना अशा फसवणुकीबद्दल जागरूक करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि समाजमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान राबवले पाहिजे. अशा घटनांमध्ये दोषींना शिक्षा मिळावी, आणि पीडितेला संरक्षण द्यावे अशी विनंती.