नागपूर :- भारत जोडो जनजागरण समितीच्या वतीने आज दि.14 नोव्हेंबर सोमवार ला दुपारी ३:३० वाजता. भारत माता चौक येथून तर संविधान चौका पर्यंत भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत राहुल गांधीजींची कन्याकुमारी पासून काश्मीर सुरू पदयात्रेला समर्थन आणि भारत देश मजबूत करण्यासाठी व संघर्ष करण्यासाठी याकरिता पदयात्रेचा उद्देश म्हणजेच देशातील दरिद्री, गरिबी मुक्त करणे आणि वाढती महागाई, बेरोजगारी आणि असामान्यते च्या विरोधात लढावे हे सर्व पदयात्रा भारताची अखंडता कायम राहणे. जनजगराण समितीच्या वतीने सर्व नागरिकांना आव्हान करते आहे की, आपल्या भारत देशाला मजबूत करण्यासाठी या भारत जोडो यात्रा अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
Next Post
हिवरी ले आऊट प्रभाग-23 येथे कार्तिक पौर्णिमा निमित्य विविध खेळाच्या स्पर्धा संपन्न.
Mon Nov 14 , 2022
आमदार कृष्णा खोपडेंच्या हस्ते बक्षिस वितरण. नागपूर :- हिवरी लेआऊट प्रभाग-23 नागपूर येथील हनुमान मंदिरात कार्तिक पौर्णिमा निमित्य झालेल्या बक्षिस वितरणाचे प्रमुख अतिथी आमदार कृष्णा खोपडे यांनी स्पर्धकांचे अभिनंदन करून नागरिकांच्या मागणी नुसार मैदानात भव्य बगिचा तयार करण्याची घोषणा यावेळी केली. यावेळी माजी उपमहापौर मनिषा धावडे, कांता रारोकर, गजानन पांडे, तुकाराम नाकाडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळाचे सचिव […]

You May Like
-
May 12, 2023
भाजयुमोकडुन द केरला स्टोरीचे स्पेशल स्कीनिंग!
-
June 29, 2023
टेमसना गावात कृषी संजीवनी सप्ताह सभा
-
December 20, 2022
अग्रेसर फाउंडेशन च्यावतीने 22 डिसेंबर रोजी गणितदिन साजरा.
-
August 29, 2022
बजाज फायनान्सच्या नावावर 1 लक्ष 23 हजार 49 रुपयाची आर्थिक फसवणूक
-
April 20, 2023
समता सैनिक दलाची, नवीन शिक्षण धोरण विरोधी परिषद