सुलोचना दिदी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई :-राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुलोचना दिदी प्रेमळ आईचे प्रतिरुप होत्या. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. पडद्यावर आणि पडद्याबाहेर देखील त्या सुहृद व्यक्ती होत्या. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या आप्तेष्टांना कळवतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

NewsToday24x7

Next Post

पुल व बंधारा दुरुस्त करा - सरपंच दामोधर वघारे

Mon Jun 5 , 2023
कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या भांडेवाडी गट .ग्रा.पं.अंतर्गत भांडेवाडी, शिवाडौली, सावंगी व खापरखेडा (जंगली) या चार गावांचा समावेश आहे .दोन वर्षांपूर्वी शिवाडौली येथील बेरडेपार गावाला जाणारा नाल्यावरील पुलिया तर एक वर्षापुवी सावंगी येथील बंधारा पावसाच्या पाण्याने फुटला.त्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी कडे ग्रा.पं.ठराव व निवेदने दिली . संबंधित विभागांचे अभियंते मडावि व पंधरे हे स्थिति पाहुन गेले मात्र अजूनही […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com