जिल्ह्यात सततधार पावसामुळे शेती कामांना आला वेग रोवणीचे शेतात काम सुरू

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया –  जिल्ह्यात सध्या संततधार पावसामुळे शेतक-यांनी भात पिकाची रोवणीला सुरूवात केली असून मोठ्या प्रमाणात शेतकरी रोवणी करित असल्याचे चित्र सध्या जिल्हात दिसुन येत आहे.

जिल्हाला धान्याचे कोठार म्हणून ओळख निर्माण आहे. भात हे प्रमुख येथील पिक आहे.यावषी पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीचे कामाला वेग आलेला असुन रोवणी करिता महिलांना आर्थिक मदत होत असल्याचे महीलांनी सांगितले आहे. त्यापाठोपाठ बळी राजा सुध्दा झालेल्या मुसळधार पावसामुळे सुखावला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

घरातील आलमारीचे लॉकर तोडुन नगदी ३५ हजार रूपयाची चोरी.

Sun Jul 17 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर कन्हान येथे घरी कुणीही नसल्याची संधी साधुन अज्ञात चोराने घराचे मागील दाराची कुंडी तोडुन बेडरूम मधिल लोखंडी आलमारीचे लॉकर तोडुन त्यातील नगदी ३५ हजार रूपये चोरून नेल्याने पोस्टे कन्हान ला तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेन्द्र मुरलीधर ज्ञानेश्वर वय – ३६ वर्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com