कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्व. रुघवानी के जन्मदिवस पर सिकलसेल जांच शिविर

Thu Oct 20 , 2022
नागपूर :- सिंधी हिंदी विद्या समिति के भूतपूर्व अध्यक्ष स्व. मोहनलाल रुघवानी के जन्मदिवस के अवसर पर आज श्री मोहनलाल रुघवानी सिंधी हिंदी हाईस्कूल एवं जूनियर कॉलेज, पांचपावली में सिकलसेल जांच शिविर का आयोजन किया गया है। थैलेसीमिया एंड सिकलसेल सोसाइटी ऑफ इंडिया के अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी ने कहा कि इस शिविर में सिकलसेल ट्रेट का परीक्षण किया जाएगा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com