अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय – महापौर राखी संजय कंचर्लावार

चंद्रपुर – आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भ तसेच चंद्रपूर शहरासाठी काहीही विशेष तरतूद केलेली नाही. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची, तरुणांची आणि गृहिणींची घोर निराशा करणारा आहे,अशी प्रतिक्रिया महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.
मागील अर्थसंकल्पाच्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र, विदर्भ आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी भरघोस तरदुत केली. मात्र, या अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय झाला आहे, अशी प्रतिक्रिया महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प - पालकमंत्री एकनाथ शिंदे

Fri Mar 11 , 2022
राज्यातील पायाभूत सुविधा, विकासासाठी भरीव तरतूद. गडचिरोली : राज्यातील सर्व क्षेत्रांचा विचार करून शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा विकास, विद्यार्थी, महिला,बालविकास, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी बांधव,पोलिस अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन मुंबई येथे गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यामुळे राज्याच्या विकासाला हातभार लागेल, नवे उद्योग येतील, रोजगार निर्मिती होईल, पर्यटन विकास होईल आणि आर्थिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights