पावसाने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी ता प्र 6 :- पेरणी झाल्यानंतर झालेल्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले असून शेतातली पिकं बहरू लागली आहेत.
यावर्षी कामठी तालुक्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण खूपच कमी होते .कमी पावसामुळे काही ठिकाणच्या पेरण्या झाल्या तर काही ठिकाणच्या पेरण्या लांबल्या होत्या.पावसाच्या कमी अधिक प्रमानात व हुलकावणीने शेतकरी पावसाअभावी चिंतेत होते ज्यामुळे त्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती .तर मागील काही दिवसापासून सुरू झालेल्या रिमझिम व जोराच्या पावसामुळे हा पाऊस शेतकऱ्यांचा अतिशय फायद्याचा ठरला आहे.तर पावसाने शेतातील उभे पिके बहरू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरू लागले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज-अमोल कारवटकर

Wed Jul 6 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 6 :- ढासळत चाललेल्या वातावरणाचा वाढता दुष्परिणाम लक्षात घेता ग्लोबल वार्मिंगमुळे ऋतूमध्ये बदल होत चालला आहे तेव्हा वातावरणाच्या संगोपनासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत कामठी नगर परिषद चे शहर समन्वयक अमोल कारवटकर यांनी कामठी नगर परिषद परिसरात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले. कामठी नगर परिषद व डॉ बाबासाहेब आंबेडकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com